शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
4
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
5
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
6
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
7
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
8
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
9
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
10
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
11
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
12
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
13
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
14
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
15
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
16
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
17
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
18
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
19
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
20
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'

जेवताना कांदा खाण्याची योग्य पद्धत, चूक कराल तर शरीरात तयार होईल विष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 13:49 IST

Health Tips : एक्स्पर्टनुसार, बरेच लोक कोशिंबिरीमध्ये कांदा टाकतात. पण कोशिंबिरीत कांदा टाकला तर हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. चला जाणून घेऊ ते कसं....

Health Tips : जेवणासोबत कोशिंबिर खाल्ल्याने जेवणाची टेस्ट दुप्पट होते. दह्यात बनवलेला सलाद म्हणजे कोशिंबिर भात, बिर्याणी, पराठे, चपाती आणि इतरही काही पदार्थांसोबत खाल्ला जातो. सलादमुळे केवळ टेस्टच बदलते असं नाही तर शरीरही स्वच्छ होतं. आतड्यांचं आरोग्य सुधारतं, पचन चांगलं होतं, वजन कमी होतं आणि ब्लड शुगर व ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं. 

रायता म्हणजे कोशिंबिर बनवण्यासाठी लोक जिरं, काळं मीठ, बुंदी, काकडी, गाजर, रताळे आणि हिरव्या मिरच्यांचा वापर करतात. याने टेस्ट आणखी चांगली होते. यात काहीच शंका नाही की, रायत्यामध्ये म्हणजे कोशिंबिरीमध्ये भाजी टाकली तर पोषण आणखी वाढतं. अशीच एक भाजी आहे जी कोशिंबिरीमध्ये टाकली तर कोशिंबिरीतील सगळे पोषक तत्व नष्ट होतात. ती म्हणजे कांदा.

एक्स्पर्टनुसार, बरेच लोक कोशिंबिरीमध्ये कांदा टाकतात. पण कोशिंबिरीत कांदा टाकला तर हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. चला जाणून घेऊ ते कसं....

दही आणि कांद्याचं कॉम्बिनेशन घातक

आयुर्वेदानुसार, दही आणि कांद्याला विरूद्ध अन्न मानलं जातं. म्हणजे दही थंड असतं आणि कांदा उष्ण असतो. जेव्हा हे दोन्ही एकत्र होतात तेव्हा शरीरात वात, पित्त आणि कफ या समस्या निर्माण होतात.

दही कांद्यासोबत खाण्याचे नुकसान

डॉक्टरांनी सांगितलं की, हे कॉम्बिनेशन शरीरात दोष वाढतात. यामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. ज्यात सगळ्यात कॉमन आहेत अपचन, अॅसिडिटी, सूज आणि पोटासंबंधी समस्या.

शरीरात वाढते उष्णता

डॉक्टरांचं मत आहे की,हे कॉम्बिनेशन शरीरात जास्त उष्णता निर्माण करतं आणि यामुळे विषारी पदार्थांचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे स्किन अॅलर्जी आणि रिअॅक्शन होऊ शकतात. ज्यात रॅशेज, एक्जिमा आणि सोरायसिस यांचा समावेश आहे.

फूड पॉयजनिंगचा धोका

डॉक्टरांनी सांगितलं की, यामुळे पोट आणि आतड्यांसंबंधी गंभीर समस्या होऊ शकतात. तसेच तुम्हाला फूड पॉयजनिंगचा धोकाही होऊ शकतो. असं झालं तर तुम्हाला मळमळ, उलटी, शरीरात पाण्याची कमतरता अशा समस्या होतात.

दह्यात कांदा मिक्स करण्याची योग्य पद्धत

कांद्यामध्ये सल्फ्यूरिक तत्व असतात आणि तो कच्चा खाल्ल्याने तुमच्या टाळूमध्ये उष्णता निर्माण होते. जर तुम्ही कांदा भाजल्यानंतर दह्यात टाकाल तर याचा इफेक्ट कमी होतो. कांदा भाजल्यानंतर त्याची सल्फर लेव्हलही कमी होते. कांदा गरम केल्यावर किंवा भाजल्यावर त्यातील पोषक तत्व कमी होत नाहीत. फक्त ते थोडे कमी होतील.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य