शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

जेवताना कांदा खाण्याची योग्य पद्धत, चूक कराल तर शरीरात तयार होईल विष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 13:49 IST

Health Tips : एक्स्पर्टनुसार, बरेच लोक कोशिंबिरीमध्ये कांदा टाकतात. पण कोशिंबिरीत कांदा टाकला तर हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. चला जाणून घेऊ ते कसं....

Health Tips : जेवणासोबत कोशिंबिर खाल्ल्याने जेवणाची टेस्ट दुप्पट होते. दह्यात बनवलेला सलाद म्हणजे कोशिंबिर भात, बिर्याणी, पराठे, चपाती आणि इतरही काही पदार्थांसोबत खाल्ला जातो. सलादमुळे केवळ टेस्टच बदलते असं नाही तर शरीरही स्वच्छ होतं. आतड्यांचं आरोग्य सुधारतं, पचन चांगलं होतं, वजन कमी होतं आणि ब्लड शुगर व ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं. 

रायता म्हणजे कोशिंबिर बनवण्यासाठी लोक जिरं, काळं मीठ, बुंदी, काकडी, गाजर, रताळे आणि हिरव्या मिरच्यांचा वापर करतात. याने टेस्ट आणखी चांगली होते. यात काहीच शंका नाही की, रायत्यामध्ये म्हणजे कोशिंबिरीमध्ये भाजी टाकली तर पोषण आणखी वाढतं. अशीच एक भाजी आहे जी कोशिंबिरीमध्ये टाकली तर कोशिंबिरीतील सगळे पोषक तत्व नष्ट होतात. ती म्हणजे कांदा.

एक्स्पर्टनुसार, बरेच लोक कोशिंबिरीमध्ये कांदा टाकतात. पण कोशिंबिरीत कांदा टाकला तर हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. चला जाणून घेऊ ते कसं....

दही आणि कांद्याचं कॉम्बिनेशन घातक

आयुर्वेदानुसार, दही आणि कांद्याला विरूद्ध अन्न मानलं जातं. म्हणजे दही थंड असतं आणि कांदा उष्ण असतो. जेव्हा हे दोन्ही एकत्र होतात तेव्हा शरीरात वात, पित्त आणि कफ या समस्या निर्माण होतात.

दही कांद्यासोबत खाण्याचे नुकसान

डॉक्टरांनी सांगितलं की, हे कॉम्बिनेशन शरीरात दोष वाढतात. यामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. ज्यात सगळ्यात कॉमन आहेत अपचन, अॅसिडिटी, सूज आणि पोटासंबंधी समस्या.

शरीरात वाढते उष्णता

डॉक्टरांचं मत आहे की,हे कॉम्बिनेशन शरीरात जास्त उष्णता निर्माण करतं आणि यामुळे विषारी पदार्थांचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे स्किन अॅलर्जी आणि रिअॅक्शन होऊ शकतात. ज्यात रॅशेज, एक्जिमा आणि सोरायसिस यांचा समावेश आहे.

फूड पॉयजनिंगचा धोका

डॉक्टरांनी सांगितलं की, यामुळे पोट आणि आतड्यांसंबंधी गंभीर समस्या होऊ शकतात. तसेच तुम्हाला फूड पॉयजनिंगचा धोकाही होऊ शकतो. असं झालं तर तुम्हाला मळमळ, उलटी, शरीरात पाण्याची कमतरता अशा समस्या होतात.

दह्यात कांदा मिक्स करण्याची योग्य पद्धत

कांद्यामध्ये सल्फ्यूरिक तत्व असतात आणि तो कच्चा खाल्ल्याने तुमच्या टाळूमध्ये उष्णता निर्माण होते. जर तुम्ही कांदा भाजल्यानंतर दह्यात टाकाल तर याचा इफेक्ट कमी होतो. कांदा भाजल्यानंतर त्याची सल्फर लेव्हलही कमी होते. कांदा गरम केल्यावर किंवा भाजल्यावर त्यातील पोषक तत्व कमी होत नाहीत. फक्त ते थोडे कमी होतील.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य