शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

जेवताना कांदा खाण्याची योग्य पद्धत, चूक कराल तर शरीरात तयार होईल विष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 13:49 IST

Health Tips : एक्स्पर्टनुसार, बरेच लोक कोशिंबिरीमध्ये कांदा टाकतात. पण कोशिंबिरीत कांदा टाकला तर हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. चला जाणून घेऊ ते कसं....

Health Tips : जेवणासोबत कोशिंबिर खाल्ल्याने जेवणाची टेस्ट दुप्पट होते. दह्यात बनवलेला सलाद म्हणजे कोशिंबिर भात, बिर्याणी, पराठे, चपाती आणि इतरही काही पदार्थांसोबत खाल्ला जातो. सलादमुळे केवळ टेस्टच बदलते असं नाही तर शरीरही स्वच्छ होतं. आतड्यांचं आरोग्य सुधारतं, पचन चांगलं होतं, वजन कमी होतं आणि ब्लड शुगर व ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं. 

रायता म्हणजे कोशिंबिर बनवण्यासाठी लोक जिरं, काळं मीठ, बुंदी, काकडी, गाजर, रताळे आणि हिरव्या मिरच्यांचा वापर करतात. याने टेस्ट आणखी चांगली होते. यात काहीच शंका नाही की, रायत्यामध्ये म्हणजे कोशिंबिरीमध्ये भाजी टाकली तर पोषण आणखी वाढतं. अशीच एक भाजी आहे जी कोशिंबिरीमध्ये टाकली तर कोशिंबिरीतील सगळे पोषक तत्व नष्ट होतात. ती म्हणजे कांदा.

एक्स्पर्टनुसार, बरेच लोक कोशिंबिरीमध्ये कांदा टाकतात. पण कोशिंबिरीत कांदा टाकला तर हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. चला जाणून घेऊ ते कसं....

दही आणि कांद्याचं कॉम्बिनेशन घातक

आयुर्वेदानुसार, दही आणि कांद्याला विरूद्ध अन्न मानलं जातं. म्हणजे दही थंड असतं आणि कांदा उष्ण असतो. जेव्हा हे दोन्ही एकत्र होतात तेव्हा शरीरात वात, पित्त आणि कफ या समस्या निर्माण होतात.

दही कांद्यासोबत खाण्याचे नुकसान

डॉक्टरांनी सांगितलं की, हे कॉम्बिनेशन शरीरात दोष वाढतात. यामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. ज्यात सगळ्यात कॉमन आहेत अपचन, अॅसिडिटी, सूज आणि पोटासंबंधी समस्या.

शरीरात वाढते उष्णता

डॉक्टरांचं मत आहे की,हे कॉम्बिनेशन शरीरात जास्त उष्णता निर्माण करतं आणि यामुळे विषारी पदार्थांचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे स्किन अॅलर्जी आणि रिअॅक्शन होऊ शकतात. ज्यात रॅशेज, एक्जिमा आणि सोरायसिस यांचा समावेश आहे.

फूड पॉयजनिंगचा धोका

डॉक्टरांनी सांगितलं की, यामुळे पोट आणि आतड्यांसंबंधी गंभीर समस्या होऊ शकतात. तसेच तुम्हाला फूड पॉयजनिंगचा धोकाही होऊ शकतो. असं झालं तर तुम्हाला मळमळ, उलटी, शरीरात पाण्याची कमतरता अशा समस्या होतात.

दह्यात कांदा मिक्स करण्याची योग्य पद्धत

कांद्यामध्ये सल्फ्यूरिक तत्व असतात आणि तो कच्चा खाल्ल्याने तुमच्या टाळूमध्ये उष्णता निर्माण होते. जर तुम्ही कांदा भाजल्यानंतर दह्यात टाकाल तर याचा इफेक्ट कमी होतो. कांदा भाजल्यानंतर त्याची सल्फर लेव्हलही कमी होते. कांदा गरम केल्यावर किंवा भाजल्यावर त्यातील पोषक तत्व कमी होत नाहीत. फक्त ते थोडे कमी होतील.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य