शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

​फ्रिजमध्ये 'या' गोष्टी ठेवताच बनतात विष, डॉक्टर म्हणाले कॅन्सरचा होऊ शकतो धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 10:40 IST

सामान्यपणे खाण्या-पिण्याच्या गोष्टी स्टोर करण्यासाठी जास्तीत जास्त लोक फ्रिजचा वापर करतात.

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी केवळ चांगलं खाणंच नाहीतर बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तुम्ही काय कधी खाता, कसं खाता हेही महत्वाचं आहे. त्यासोबतच तुम्ही खाण्या-पिण्याच्या गोष्टी कशा स्टोर करता हेही तितकंच महत्वाचं आहे.

सामान्यपणे खाण्या-पिण्याच्या गोष्टी स्टोर करण्यासाठी जास्तीत जास्त लोक फ्रिजचा वापर करतात. बरेच लोक फ्रिजमध्ये अशाही गोष्टी ठेवतात ज्या त्यात ठेवायला नको. काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवून वाचवले जाऊ शकतात, पण काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणं घातक ठरू शकतं. हे पदार्थ काही दिवसात विषारी बनतात.

डॉक्टर विनोद शर्मा यांच्यानुसार, रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही गोष्टी चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नयेत. कारण यात लवकर फंगस तयार होतं म्हणजे त्यांना बुरशी लागते आणि यामुळे शरीरात कॅन्सरची गाठ होऊ शकते.

 

भात

अनेकदा असं होतं की, लोक जास्त भात बनवतात आणि शिल्लक भात फ्रिजमध्ये ठेवतात. भात 24 तासांपेक्षा जास्त फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नये. कारण याला फंगस लागतं आणि फंगसमधील बॅक्टेरिया शरीरात कॅन्सरची गाठ बनवू शकतात.

आले

बरेच लोक बाजारातून ठोक भावाने आलं खरेदी करतात आणि फ्रिजमध्ये स्टोर करतात. ही बाब तुम्हाला फार महागात पडू शकते. आल्यामध्ये फार लवकर फंगस होऊ शकतं आणि याच्या सेवनाने किडनी आणि लिव्हर डॅमेज होऊ शकतं.

कांदे

कांदा बरेच लोक जास्त प्रमाणात खरेदी करतात. बरेच लोक कांदे फ्रिजमध्ये स्टोर करतात. पण कांद्याचा फ्रिजमध्ये फार लवकर बुरशी लागते आणि यातील बॅक्टेरिया आरोग्यासाठी नुकसानकारक असतात.

लसूण

लसूणही बरेच लोक जास्त प्रमाणात खरेदी करतात आणि ते फ्रिजमध्ये ठेवतात. अशी चूक करणं टाळलं पाहिजे. कारण लसणालाही लवकर बुरशी लागते. खासकरून सोसलेल्या लसणाला लवकर बुरशी लागते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य