शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

बकरी चोरीप्रकरणी अटकेत असलेल्या तरुणांना मिळाला जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST

गोंदिया : तालुक्यातील ग्राम बनाथर येथून ३० बकऱ्यांची चोरी करून विक्री केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघा संशयित आरोपींना न्यायालयाने जामीन ...

गोंदिया : तालुक्यातील ग्राम बनाथर येथून ३० बकऱ्यांची चोरी करून विक्री केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघा संशयित आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम बनाथर येथील मिलिंद भारत नागदेवे यांच्या शेतशिवारातील गोट फार्ममधून एक लाख २० हजार रुपये किमतीच्या ३० बकऱ्या चोरीला केल्याची घटना घडली हाेती. १४ सप्टेंबर रोजी घडलेल्या या चोरीच्या प्रकरणात रावणवाडी पोलिसांत भादंविच्या कलम ३८०, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. रावणवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून शहरातील छोटा गोंदिया परिसरातील अमोल उमराव कोल्हाटकर (२९), स्वामी लिलाधर बाहे (३२) व दुर्गेश ऊर्फ बालू लीलाधर दाते (३०) या संशयितांना अटक केली होती. या तिघांनी बकऱ्या चोरी करून विकल्याची कबूली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून १० हजार रुपये तसेच चोरीसाठी वापरलेले दोन लाख ५० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन जप्त केले आहे. न्यायालयाने या तिघांना २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.