शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जागांवर दावा सांगण्यात चुकीचे काय अजित पवार : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघावरील दावा कायम

By अंकुश गुंडावार | Updated: March 7, 2024 17:31 IST

प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ना.भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले.

गोंदिया : आगामी लोकसभा निवडणुकीकरीता महायुतीत जागा वाटपावरुन सध्या बैठका आणि चर्चेचे सत्र सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जेवढ्या जागा शिवसेनेला मिळतील तेवढ्या जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात असे मत व्यक्त केले होते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी जागांवर दावा सांगण्यात चुकीचे काय आहे. ना. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ना.भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले.

गोंदिया तालुक्यातील सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन गुरुवारी (दि.७) करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता माध्यमांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीला घेवून जागा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी महायुतीमध्ये सहभागी प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरु आहे. जागांवर दावा सांगण्याचा अधिकार हा सर्वांनाच आहे. मात्र शेवटी सगळे मिळून वाटाघाटी करू यावर तोडगा काढला जाईल असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

धमकी प्रकरणाची माहिती घेतो

माझे नाव शरद पवार आहे असे सुनील शेळके यांनी विसरावे नाही अशी धमकी दिल्याची चर्चा आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता याबद्दल मला काही माहीत नाही. यासंदर्भात मी सुनील शेळके यांच्याशी बोलून माहिती घेणार यानंतरच यावर बोलणार असे सांगितले.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर दावा कायम

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची जागा आमच्या हक्काची असून ही जागा राष्ट्रवादीने अद्याप सोडलेला नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक लढणार नाही असे कुणीही गृहीत धरु नये, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांनी केेले. खा. पटेल यांनी गोंदिया व भंडारा येथील अपक्ष आमदार आमच्या राष्ट्रवादीमुळे निवडून आले. पण ते आज इकडून तिकडे फिरत आहेत. त्यानांही वेळेवर जागा दाखवण्याची वेळ येणार आहे. भेल प्रकल्पाची २०१४ मध्ये जे निवडून लोकसभेत गेले त्यांनी वाट लावली. अशी टिकाही कुणाचेही नाव न घेता खा. पटेल यांनी केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस