शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

उत्तम आरोग्य सेवेसाठी आम्ही कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 9:43 PM

जेव्हा देशातील जनता स्वस्थ राहील, तेव्हाच देशाची प्रगती होणार. यामुळेच आम्ही आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा असल्याचे म्हणतो.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : मरारटोला येथील आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण

ऑनलाईन लोकमतगोंदिया : जेव्हा देशातील जनता स्वस्थ राहील, तेव्हाच देशाची प्रगती होणार. यामुळेच आम्ही आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा असल्याचे म्हणतो. यासाठीच आम्ही तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यात आम्हाला यश आले आहे. कारण, प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम मरारटोला (काटी) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ग्राम काटीचे सरपंच अशोक गोखले यांनी, सर्व सामान्या माणसाची समस्या जाणून त्याला सोडविणे हेच आमदार अग्रवाल यांच्या सारख्या लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. त्यांच्या या गुणांमुळेच क्षेत्रातील जनता त्यांना नेहमी आर्शिवाद देत असल्याचे मत व्यक्त केले.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी, आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, लता दोनोडे, शैलजा सोनवाने, चमन बिसेन, डुलेश्वरी लिल्हारे, भोजराज चुलपार, जिराबाई पंधरे, विमल नागपूरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनीता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, जिल्हा आरोग्य अधिकारी एस.डी.निमगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष नेवारे यांच्यासह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल