शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

बळीराजा संकटात अन् सरकार निद्रावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:41 IST

तालुक्यात अल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोंळबल्या, पावसाअभावी बियाणे अंकुरीत न झाल्याने बळीराजावर अस्मानी संकट ओढवले आहे. शेतकरी कुटुंबाला आधाराची गरज असताना सरकार निद्रावस्थेत असल्याचे प्रतिपादन माजी आ.राजेंद्र जैन यांनी केले.

ठळक मुद्देराजेंद्र जैन : जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, शैक्षणिक शुल्क माफ करा

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यात अल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोंळबल्या, पावसाअभावी बियाणे अंकुरीत न झाल्याने बळीराजावर अस्मानी संकट ओढवले आहे. शेतकरी कुटुंबाला आधाराची गरज असताना सरकार निद्रावस्थेत असल्याचे प्रतिपादन माजी आ.राजेंद्र जैन यांनी केले.आमगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव विजय शिवणकर,रमेश ताराम,टिकाराम मेंढे, पं.स.सभापती वंदना बोरकर, जि.प.सदस्य सुखराम फुंडे, जि.प.सदस्य सुरेश हर्षे, जियालाल पंधरे, राजेश भक्तवर्ती, तुंडीलाल कटरे, मुक्तानंद पटले, सिंधू भुते, तालुका अध्यक्ष कमलबापू बहेकार, माजी बालकल्याण सभापती संगीता दोनोडे, कविता रहांगडाले, उषा हर्षे, जयश्री फुंडकर, अ‍ॅड. सुषमा शेंडे, आशा बिसेन, उपसरपंच महेंद्र रहांगडाले,सरपंच सुनील ब्राम्हणकर, तुलेंद्र कटरे,जनार्धन शिंगाडे,दीनदयाल चौरागडे, रविंद्र मेश्राम, अंजू बिसेन, सिताराम फुंडे उपस्थित होते.संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून बळीराजा संकटात सापडला आहे.त्यामुळे शासनाने त्वरीत शेतकऱ्यांना जिवनाआवश्यक वस्तुंची पूर्तत: करावी आणि संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विजय शिवणकर यांनी दिला.सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याचा आरोप नरेश माहेश्वरी, सुरेश हर्षे यांनी केला.यानंतर गांधी चौकातून मोटारसायकल रॅली काढून मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.शिष्टमंडळात तिरथ येटरे, रवि क्षिरसागर, संजू राऊत, तुकडूदास रहांगडाले,संतोष रहांगडाले, विनोद बोरकर, सिध्दार्थ डोंगरे, सुरेंद्र कोटांगले, विजय मुनेश्वर, रविंद्र कोटांगले, पुरुषोत्तम चुटे, बापू भांडारकर, लक्ष्मी येळे, दामोदर शरणागत, भानुप्रसाद कटरे, धनराज बोपचे, मुुलचंद बघेले, प्रदीप फरकुंडे, महेंद्र राऊत, खुमन कटरे, जयश्री पुंडकर, विनोद बोरकर, रवि क्षिरसागर, श्यामराज श्रीराम नोनारे, ईश्वरदास पाथोडे, किशोर रहांगडाले, हरिचंद रहांगडाले, अंतरिक्ष बहेकार, बबनलाल पटले, निखिल पशीने, पियूष छा, मोरेश्वर चापले, प्रलाद बिसेन, राजुकमार गडे, सीताराम फुंडे, सी.के.बिसेन, गोपालकृष्ण रहिले, बाबुलाल कठाणे, अशोक राऊत,नंदकिशोर रहांगडाले, आस्था बिसेन, सुनील भोंडेकर, टिकाराम भांडारकर, भुमेश्वर शिवणकर, ताराचंद काटेखाये यांचा समावेश होता.मागण्या मान्य करातालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे, शेतकºयांना सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी,पशुधन विम्याचे कार्य खाजगी स्तरावरुन न करता शासकीय स्तरावरुन करावे,कृषी पंपासाठी विद्युत जोडणी द्यावी व सोलर पंपाची अट रद्द करावी, विद्युत पंपाना १६ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा,रासायनिक खताच्या किंमती कमी कराव्या, दुष्काळी परिस्थितीत विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस