शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

व्याघ्र प्रकल्पातील तलाव तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 21:21 IST

नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील थाटेझरी गावाजवळील मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. तर यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देपाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची भटकंती : नियोजनाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील थाटेझरी गावाजवळील मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. तर यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.लघु पाटबंधारे विभाग व वन्यजीव विभागाचे संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षी थाटेझरी तलावातील गाळाचा उपसा करण्यात आला होता. यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र तलावाच्या गेटचे बांधकाम निकृष्ट दर्जाच्या करण्यात आल्याने तलावातील पाणी वाहून गेले. यामुळे पावसाळ्यात तलावालगत असलेल्या शेतकऱ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र संबंधित विभागाने यानंतरही या तलावाची दुरूस्ती केली नाही. त्यामुळे हा तलाव सध्यास्थितीत पूर्णपणे कोरडा पडला आहे. तलावाच्या गेटचे बांधकाम चांगले केले असते तर तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले असते. शिवाय वन्यप्राण्यांना सुध्दा पाण्याची सोय झाली असती मात्र लघु पाटबंधारे आणि वन्यजीव विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे तलावाचा कुठलाच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. थाटेझरी तलावातील गाळाचा उपसा करुन गेटची दुरूस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईforestजंगल