शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

सावधान..! गोंदिया जिल्ह्यात हत्तीच्या कळपाची पुन्हा एन्ट्री, वनविभागाने दिला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 11:53 IST

भसबोळणच्या जंगलात हत्तींचा कळप

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या धानपिकाचे प्रचंड नुकसान केले, जीवितहानी झाली, त्यानंतर डिसेंबर महिन्यात हत्तीचा कळप जिल्ह्यातून माघारी परतला. परंतु बुधवारी (दि.२६) नवेगावबांध परिसरातील भसबोळण जंगलात हत्तीचा कळप दिसून आल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

गतवर्षी गोंदिया, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालून शेतपिकाचे प्रचंड नुकसान केले होते. हा कळप निघून गेल्याने दहशतीत असलेल्या जिल्ह्याच्या जंगल व्याप्त गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला होता. बुधवारी या कळपाची एन्ट्री मलकाझरी मार्गे झाली. सायंकाळी हा कळप राणीडोहच्या दिशेने गेल्याची माहिती आहे. हा कळप राणीडोहच्या मजुरांनी बघितल्याचे बोलल्या जाते.

वनविभागाचे कर्मचारी या कळपावर पाळत ठेऊन आहेत. हा कळप धाबेपवनीच्या दिशेने जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र तो नेमका कोणत्या दिशेने जाईल हे तूर्तास सांगता येणार नाही. ज्या दिशेने पूर्वी मार्गक्रमण केले आहे. त्याच रस्त्याने त्यांचे आवागमन व संचार होत असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, गोठणगाव, वडेगाव बंध्या, केशोरी, येरंडी दररे, खोळदा-बोळदा व त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात प्रवेशाचा मार्ग मागील काळात होता. पुन्हा हाच मार्ग कायम राहतो का हे बघणे औत्सुक्याचे आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवgondiya-acगोंदिया