शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राजाभोज यांचे विचार आत्मसात करावे!

By admin | Updated: February 7, 2017 01:00 IST

समाजाच्या लोकांना आपल्या समाजाचा इतिहासच माहित नसल्याने समाज भटकत राहिला. शेतीवर उदरनिर्वाह करुन कुटूंब चालवणे एवढेच काम समाजवासी करीत होते.

योगेंद्र भगत : परसवाड्यात राजाभोज जयंती कार्यक्रम उत्साहातपरसवाडा : समाजाच्या लोकांना आपल्या समाजाचा इतिहासच माहित नसल्याने समाज भटकत राहिला. शेतीवर उदरनिर्वाह करुन कुटूंब चालवणे एवढेच काम समाजवासी करीत होते. मात्र आज समाज एकत्रीत होणे काळाची गरज असून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात समाजाचे कार्य करुन चक्रवती राजाभोज यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे असे मत डॉ. योगेंद्र भगत यांनी व्यक्त केले. येथील पोवार समाज नवयुवक संघटनेंंतर्गत क्षत्रीय राजाभोज चक्रवती जयंती कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. वसंत भगत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जगदीश भगत, चर्तूभूज बिसेन, उद्योगपती मोतीलाल चौधरी, राधेलाल पटले, मुकेश भगत, तिलक भगत, खेमलाल भगत, संतोष बोपचे, अजा चौधरी, भैय्यालाल भगत उपस्थित होते. सर्वप्रथम राजाभोज चक्रवती यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन गावात रॅली काढण्यात आली. या रॅलीला उपाध्यक्ष राधेलाल पटले यांच्या हस्ते झेंडी दाखविण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक जगदीश भगत, टोलीराम अंबुले, गुणवंता बोपचे, पुष्पा बोपचे, उषा ठाकरे, खेमणबाई अंबुले उपस्थित होते. सर्व पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त करुन समाजाला मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जगदीश भगत यांनी मांडले. संचालन लोकेश कटरे यांनी केले. आभार अनिल बोपचे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संदीप भगत, झनक भगत, शिवलाल बोपचे, मानिक ठाकरे, योगेश अंबुले, सिताराम अंबुले, फेकन अंबुले व समाजातील नागरिकांनी सहकार्य केले.(वार्ताहर)