शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

राजाभोज यांचे विचार आत्मसात करावे!

By admin | Updated: February 7, 2017 01:00 IST

समाजाच्या लोकांना आपल्या समाजाचा इतिहासच माहित नसल्याने समाज भटकत राहिला. शेतीवर उदरनिर्वाह करुन कुटूंब चालवणे एवढेच काम समाजवासी करीत होते.

योगेंद्र भगत : परसवाड्यात राजाभोज जयंती कार्यक्रम उत्साहातपरसवाडा : समाजाच्या लोकांना आपल्या समाजाचा इतिहासच माहित नसल्याने समाज भटकत राहिला. शेतीवर उदरनिर्वाह करुन कुटूंब चालवणे एवढेच काम समाजवासी करीत होते. मात्र आज समाज एकत्रीत होणे काळाची गरज असून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात समाजाचे कार्य करुन चक्रवती राजाभोज यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे असे मत डॉ. योगेंद्र भगत यांनी व्यक्त केले. येथील पोवार समाज नवयुवक संघटनेंंतर्गत क्षत्रीय राजाभोज चक्रवती जयंती कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. वसंत भगत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जगदीश भगत, चर्तूभूज बिसेन, उद्योगपती मोतीलाल चौधरी, राधेलाल पटले, मुकेश भगत, तिलक भगत, खेमलाल भगत, संतोष बोपचे, अजा चौधरी, भैय्यालाल भगत उपस्थित होते. सर्वप्रथम राजाभोज चक्रवती यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन गावात रॅली काढण्यात आली. या रॅलीला उपाध्यक्ष राधेलाल पटले यांच्या हस्ते झेंडी दाखविण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक जगदीश भगत, टोलीराम अंबुले, गुणवंता बोपचे, पुष्पा बोपचे, उषा ठाकरे, खेमणबाई अंबुले उपस्थित होते. सर्व पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त करुन समाजाला मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जगदीश भगत यांनी मांडले. संचालन लोकेश कटरे यांनी केले. आभार अनिल बोपचे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संदीप भगत, झनक भगत, शिवलाल बोपचे, मानिक ठाकरे, योगेश अंबुले, सिताराम अंबुले, फेकन अंबुले व समाजातील नागरिकांनी सहकार्य केले.(वार्ताहर)