शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:19 IST

तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी (दि.३) दुपारी भरउन्हात सुमारे तीन तासापर्यंत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी तहसीलदार विनोद मेश्राम यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देतहसीलदार विनोद मेश्राम यांना दिले निवेदन : मागण्या मंजूर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी (दि.३) दुपारी भरउन्हात सुमारे तीन तासापर्यंत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी तहसीलदार विनोद मेश्राम यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन देण्यात आले.सोमवारी सकाळी सुमारे १२ वाजतापासून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रीकापुरे, जि.प.चे गटनेते गंगाधर परशुरामकर, राकाँचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, जि.प.सदस्य किशोर तरोणे,रतिराम राणे, राकेश लंजे, उध्दव मेहेंदळे, हिरालाल शेंडे, शिशुकला हलमारे, चित्ररेखा मिश्रा, माधुरी पिंपळकर, योगेश नाकाडे, आर.के. जांभुळकर, शालीक हातझाडे, अजय पाऊलझगडे, निलकंठ कुंभरे, दीपक रहेले, मनोहर शहारे, दीपक सोनवाने व कार्यकर्ते उपस्थित होते.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या विविध समस्या असून शासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. शासनाने याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे पाऊल उचचले आहे.यावेळी तब्बल १५ विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यात उन्हाळी धानपिकांना प्रति क्विंटल ५०० प्रमाणे बोनस द्यावे, सरसकट कर्जमाफी करावी, मग्रारोहयो योजनेची कामे सुरु करावी, शासनाच्या १८ आॅगस्ट २०१८ च्या शासन निर्णयातील ग्रामपंचायतींची रोहयो ५ लक्ष मर्यादा रद्द करुन २५ लक्ष करावी, ग्रा.पं.च्या कुशल कामांची राशी त्वरित अदा करावी, शेतीसाठी कृषी पंपांचे वीज बिल माफ करुन नवीन वीज कनेक्शन द्यावे, पंतप्रधान पिकविमा दाव्यांचा त्वरित निपटारा करावा, पाणी टंचाईवर तातडीने उपाययोजना करावी, घरगुती वीज देयकातील वीज शुल्क माफ करावे, मासेमारी तलावांची लिज माफ करावी, झाशीनगर उपसा सिंचन योजना त्वरित सुरु करावी, लघू व मध्यम तलावातील गाळ काढावे, कालव्यांची दुरुस्ती करावी, प्रलंबित वनजमिनीचे पट्टे तात्काळ निकाली काढावे व खतांची दरवाढ मागे घ्यावी या मागण्यांचा समावेश आहे.