लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेतील पाणी पुरवठा विभागाच सभापती आपल्या मनमर्जीने तानाशाही करून काम करीत आहेत. शिवाय आदर्श आचार संहितेचे त्यांच्याकडून उल्लंघन होत असल्याने त्यांची तानाशाही थांबविण्यात यावी. अशी मागणी कॉँग्रेस पक्षाच्या नगरसेवका ...
दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वत्र शेतकऱ्यांची विदारक स्थिती आहे. पारंपरिक शेतीमुळे दिवसेंदिवस शेती म्हणजे घाट्याचा सौदा होत चालली आहे. शेतकºयांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय करण्याची गरज आहे. ...
गावातील लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून हजारो रुपये वसूल करणाऱ्या किन्ही येथील मरार समाज समितीच्या चार पदाधिकाऱ्यांवर रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
देवरी तालुक्यातील ओवारा धरणात आंघोळीकरीता गेलेल्या चार बालकांपैकी दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाला. तर दोन बालकांना सुखरुप बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले. ही घटना मंगळवार (दि.२२) सकाळी ११.३० वाजता घडली. ...
अहंकार व मंग्रूरीमुळेच नाना पटोले यांच्या राजकारणाचा अंत होणार असून प्रफुल पटेल यांना पराजित करण्यासाठी भाजपात आलेले पटोले आता पटेलांचा झेंडा घेऊन लोकांकडे जात आहेत, अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ...
वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायमविना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. राज्यातील ८ हजार ९७४ शाळांमध्ये आरटीईचे प्रवेश द्यायचे होते. त्यासाठी १ लाख २६ हजार १३३ विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा होता. ...
रुग्णालयात एखाद्या वेळेस आग लागल्याची घटना वेळीच उपाय योजना करण्यासाठी रुग्णालयाच्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा लावण्यात आली आहे. मात्र याच यंत्रातील पाण्याचा रुग्णांचे नातेवाईक धुणी-भांडी धुण्यासाठी वापर करीत असल्याचे चित्र येथील बाई गंगाबाई महिला रुग ...
येथील भाजपचे नगरसेवक माणिक मसराम यांचा सोमवारी (दि.२१) मध्यरात्री दरम्यान अपघाती मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय मृतकाच्या पत्नीने केला. जोपर्यंत संशयीत आरोपीवर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही. ...
उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला आहे. रविराज आता चांगलेच तापू लागले आहे. अंगाची लाही-लाही होत आहे. त्यात येत्या २५ तारखेपासून नवतपाला सुरूवात होत असल्याने भल्याभल्यांना नाव ऐकताच धडकी भरली आहे. ...