भरधाव इंडिका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका नादुरूस्त ट्रकला धडक दिली. यात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी (दि.२४) सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास गोंदिया-भंडारा मार्गावरील संराडी गावाजवळ घडली. दरम्यान याच मार्गाने तिरोडा ...
आमचे सरकार सत्तेवर आल्यास गोंदिया-भंडारा जिल्ह्यात विकास कामे करु,असे आश्वासन केंद्र व राज्यातील सत्तारुढ सरकारने दिले होते. मात्र मागील चार वर्षांत या दोन्ही जिल्ह्यात एकही ठोस सांगण्यासारखे विकास काम झाले नाही. लोकांना केवळ अच्छे दिन स्वप्ने दाखवून ...
केंद्र व राज्यात भाजप सरकार सत्तारुढ असून देखील त्यांनी कामठा- पाजंरा येथील बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांची दखल घेतली नाही. उलट आम्ही शासनाकडे पाठपुरावा करुन या प्रकल्पग्रस्तांना ३८ कोटी रुपयांचे पुनर्वसन पॅकेज मिळवून दिले. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे सुरू झाल्यानंतर सोयी सुविधा आणि इतर गोष्टींच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहे. त्यामुळे येथील समस्या आणि वादाचा मुद्दा मंत्रालयापर्यंत पोहचला. याच सर्व गोष्टींची चाचपणी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सं ...
वैनगंगा, बावनथडी आणि बाघ नदीवर बांधण्यात आलेल्या प्रकल्पामुळे पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी झाल्यास अशा स्थितीत नदीत पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे बालाघाट, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. ...
वारंवार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर नामुष्की आणणाऱ्या सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष व्यक्त करून गोंदिया जिल्हा शासकीय कंत्राटी कर्मचारी महासंघाने भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
२९ मे रोजी चामोर्शी नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी भाजपच्या वतीने प्रज्ञा धीरज उराडे व काँग्रेसच्या वतीने सुमेध माणिकराव तुरे यांनी मुख्याधिकारी आर्शिया जुही यांच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी ना ...
आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक संघटना व नॅशनल युनियन आॅफ ग्रामीण डाकसेवक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांना घेवून सोमवारपासून (दि.२२) बेमुदत देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील १२०० कर्मचारी सहभागी झाले आहेत. ...
सालेकसा तालुक्यातील बिजेपार-कालीसरार या रस्त्याचे बांधकाम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. या रस्ता बांधकामात माती मिश्रीत गिट्टीचा वापर केला जात असल्याने रस्ता बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. ...
केंद्र आणि राज्यात आघाडी सरकारच्या कार्यकाळात विविध लोक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. यामुळे लोककल्याणाची कामे सुरू होती. मात्र केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या भाजप सरकारने मागील चार वर्षांत विविध कल्याणकारी योजनांची नावे बदलविण्यापलिकडे काही ...