शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष संवर्धन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 20:33 IST

झाडांची होत असलेली कत्तल व प्रदूषणामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : शेतकºयांना धनादेश वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : झाडांची होत असलेली कत्तल व प्रदूषणामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.स्थानिक मनोरा येथील ग्रामपंचायत भवनामध्ये वृक्ष संवर्धन योजनेअंतर्गत शेतीमध्ये मोठी झाडे लावणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर एक हजार रुपयांचे धनादेश वाटप करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपवनसरंक्षण युवराज, उपविभागीय अधिकारी तळपाते, तहसीलदार संजय रामटेके, गटविकास अधिकारी जावेद इनामदार, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, तालुका उपनिबंधक प्रमोद हुमणे उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार रहांगडाले यांनी, ग्रामीण भागात आजही जळावू लाकडाकरिता झाडांची कत्तल केली जात आहे. या झाडांची कत्तल थांबावी म्हणून उज्वला योजनेच्या माध्यमातून गॅसचे वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे झाडांचा जळावू लाकडांकरीता काही प्रमाणात उपयोग थांबलेला दिसून येत आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यात डिपीडीसीच्या माध्यमातून ज्या शेतकºयांच्या शेतीमध्ये मोठ्या आकाराचे आंबा, वड, साग यासारखे झाडे आहेत, अशा शेतकºयांना प्रोत्साहनपर आर्थिक बक्षीस देणे हे कौतुकास्पद आहे.यामुळे वृक्षांची कत्तल थांबण्यास मदत होवून शेतकरीसुध्दा याकडे विशेष लक्ष देईल व पर्यावरणीस संतुलन राखण्याकरीता मदत होईल असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाला क्षेत्र सहायक बी.सी.चव्हाण, क्षेत्र सहा. एन.पी.वैद्य, एस.डी.उके, डी.एम.बुरेले, आर.आर.पठाण, सरपंच राजेश पेशने, कृषी सहा. एल.के.रहांगडाले, निरज सोनेवाने, गंगाधर तिडके व गावकरी उपस्थित होते.झाडे लावणाºयांना मदतकार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते शेतात जुन्या झाडांचे सवंर्धन करणाºया मनोरा येथील कविता गणवीर, बाबुलाल गणवीर, वासुदेव कावळे, गोपाळा कावळे, कुसन आगाशे, सोहन आगाशे, मनोज तिडके यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.