शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष संवर्धन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 20:33 IST

झाडांची होत असलेली कत्तल व प्रदूषणामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : शेतकºयांना धनादेश वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : झाडांची होत असलेली कत्तल व प्रदूषणामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.स्थानिक मनोरा येथील ग्रामपंचायत भवनामध्ये वृक्ष संवर्धन योजनेअंतर्गत शेतीमध्ये मोठी झाडे लावणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर एक हजार रुपयांचे धनादेश वाटप करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपवनसरंक्षण युवराज, उपविभागीय अधिकारी तळपाते, तहसीलदार संजय रामटेके, गटविकास अधिकारी जावेद इनामदार, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, तालुका उपनिबंधक प्रमोद हुमणे उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार रहांगडाले यांनी, ग्रामीण भागात आजही जळावू लाकडाकरिता झाडांची कत्तल केली जात आहे. या झाडांची कत्तल थांबावी म्हणून उज्वला योजनेच्या माध्यमातून गॅसचे वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे झाडांचा जळावू लाकडांकरीता काही प्रमाणात उपयोग थांबलेला दिसून येत आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यात डिपीडीसीच्या माध्यमातून ज्या शेतकºयांच्या शेतीमध्ये मोठ्या आकाराचे आंबा, वड, साग यासारखे झाडे आहेत, अशा शेतकºयांना प्रोत्साहनपर आर्थिक बक्षीस देणे हे कौतुकास्पद आहे.यामुळे वृक्षांची कत्तल थांबण्यास मदत होवून शेतकरीसुध्दा याकडे विशेष लक्ष देईल व पर्यावरणीस संतुलन राखण्याकरीता मदत होईल असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाला क्षेत्र सहायक बी.सी.चव्हाण, क्षेत्र सहा. एन.पी.वैद्य, एस.डी.उके, डी.एम.बुरेले, आर.आर.पठाण, सरपंच राजेश पेशने, कृषी सहा. एल.के.रहांगडाले, निरज सोनेवाने, गंगाधर तिडके व गावकरी उपस्थित होते.झाडे लावणाºयांना मदतकार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते शेतात जुन्या झाडांचे सवंर्धन करणाºया मनोरा येथील कविता गणवीर, बाबुलाल गणवीर, वासुदेव कावळे, गोपाळा कावळे, कुसन आगाशे, सोहन आगाशे, मनोज तिडके यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.