शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष संवर्धन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 20:33 IST

झाडांची होत असलेली कत्तल व प्रदूषणामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : शेतकºयांना धनादेश वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : झाडांची होत असलेली कत्तल व प्रदूषणामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.स्थानिक मनोरा येथील ग्रामपंचायत भवनामध्ये वृक्ष संवर्धन योजनेअंतर्गत शेतीमध्ये मोठी झाडे लावणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर एक हजार रुपयांचे धनादेश वाटप करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपवनसरंक्षण युवराज, उपविभागीय अधिकारी तळपाते, तहसीलदार संजय रामटेके, गटविकास अधिकारी जावेद इनामदार, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, तालुका उपनिबंधक प्रमोद हुमणे उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार रहांगडाले यांनी, ग्रामीण भागात आजही जळावू लाकडाकरिता झाडांची कत्तल केली जात आहे. या झाडांची कत्तल थांबावी म्हणून उज्वला योजनेच्या माध्यमातून गॅसचे वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे झाडांचा जळावू लाकडांकरीता काही प्रमाणात उपयोग थांबलेला दिसून येत आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यात डिपीडीसीच्या माध्यमातून ज्या शेतकºयांच्या शेतीमध्ये मोठ्या आकाराचे आंबा, वड, साग यासारखे झाडे आहेत, अशा शेतकºयांना प्रोत्साहनपर आर्थिक बक्षीस देणे हे कौतुकास्पद आहे.यामुळे वृक्षांची कत्तल थांबण्यास मदत होवून शेतकरीसुध्दा याकडे विशेष लक्ष देईल व पर्यावरणीस संतुलन राखण्याकरीता मदत होईल असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाला क्षेत्र सहायक बी.सी.चव्हाण, क्षेत्र सहा. एन.पी.वैद्य, एस.डी.उके, डी.एम.बुरेले, आर.आर.पठाण, सरपंच राजेश पेशने, कृषी सहा. एल.के.रहांगडाले, निरज सोनेवाने, गंगाधर तिडके व गावकरी उपस्थित होते.झाडे लावणाºयांना मदतकार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते शेतात जुन्या झाडांचे सवंर्धन करणाºया मनोरा येथील कविता गणवीर, बाबुलाल गणवीर, वासुदेव कावळे, गोपाळा कावळे, कुसन आगाशे, सोहन आगाशे, मनोज तिडके यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.