शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुलभ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 22:11 IST

काँग्रेस सरकारने देशातील प्रत्येकच वर्गातील नागरिकांच्या लाभासाठी कित्येक योजना बनविल्या आहेत. सरकारने गरिबांना सांभाळण्याचे कार्य केले. मात्र कित्येक लाभार्थी या योजनांसाठी विविध विभागातील कागदपत्र जुळविण्यात असमर्थ राहतात व योजनांचा लाभ मिळवू शकत नाही.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : फुलचूरपेठ येथील वैयक्तिक लाभाच्या योजनांचे शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : काँग्रेस सरकारने देशातील प्रत्येकच वर्गातील नागरिकांच्या लाभासाठी कित्येक योजना बनविल्या आहेत. सरकारने गरिबांना सांभाळण्याचे कार्य केले. मात्र कित्येक लाभार्थी या योजनांसाठी विविध विभागातील कागदपत्र जुळविण्यात असमर्थ राहतात व योजनांचा लाभ मिळवू शकत नाही. त्यात या गरजुपर्यंत योजना पोहोचविण्यात शासकीय विभाग उदासीन आहेत. त्यामुळे या योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रक्रीया सुलभ करण्याची गरज असून ही बाब शासनापर्यंत पोहचविण्याचे कार्य करणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.ग्राम फुलचूरपेठ येथे आयोजीत वैयक्तीक लाभाच्या योजनांच्या शिबिरात ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच पुष्पलता मेश्राम यांनी, आमदार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात वैयक्तीक योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहचविण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. समाजातील अंतीम व्यक्तीपर्यंत योजना पोहचविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, स्नेहा गौतम, योगराज उपराडे, प्रकाश रहमतकर, अशोक लिचडे, अशोक इटानकर, अरूण दुबे, जिवन बंसोड, उर्मिला दहीकर, श्याम कावळे, इंदिरा कटरे, दिनेश तिडके, गंगाराम बावनकर, राजा बैस, रवि बोदानी, निशा उईके, अर्चना राऊत, जैतुरा बावने, उपमा पशिने, मनीष गौतम, लक्ष्मी निर्वीकार, शिवराम सव्वालाखे, महेंद्र सोनवाने, महफुस पठाण, संजय वैद्य, साहिस्ता शेख, देवचंद चोपकर, कैलाश उईके, पुरूषोत्तम भांडारकर, महादेव दहीकर, राजेश उईके, प्रभू पुराम, दिनेश गौतम, मुकेश लिल्हारे, दादू ठाकरे, भरत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येत नागरीक उपस्थित होते.अर्जदारांना त्रास देऊ नकाआमदार अग्रवाल यांनी, गरीब नागरिक अगोदरच आपल्या समस्यांनी ग्रस्त असतात. यामुळेच ते शासकीय योजनांना आधार घेण्यासाठी येतात. यामुळे योजनांच्या लाभासाठी येणाऱ्या गरजु अर्जदारांना टोलवाटोलवी करुन त्रास देऊ नका अशा सूचना शिबिराला उपस्थित विविध शासकीय विभागाच्या अधिकाºयांना दिल्या. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून त्यांना सोडविण्याचे निर्देश उपस्थित अधिकाºयांना दिले. शिबिरात २५० हून अधीक अर्ज प्राप्त झाले. सर्वाधीक ५५ रेशनकार्ड, ७० उत्पन्नाचे दाखले, २७ संजय गांधी व श्रावण बाळ योजना, १३ मतदानकार्ड व २७ शासकीय चिकीत्सक प्रमाणपत्राचे अर्ज आहेत.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल