शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुलभ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 22:11 IST

काँग्रेस सरकारने देशातील प्रत्येकच वर्गातील नागरिकांच्या लाभासाठी कित्येक योजना बनविल्या आहेत. सरकारने गरिबांना सांभाळण्याचे कार्य केले. मात्र कित्येक लाभार्थी या योजनांसाठी विविध विभागातील कागदपत्र जुळविण्यात असमर्थ राहतात व योजनांचा लाभ मिळवू शकत नाही.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : फुलचूरपेठ येथील वैयक्तिक लाभाच्या योजनांचे शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : काँग्रेस सरकारने देशातील प्रत्येकच वर्गातील नागरिकांच्या लाभासाठी कित्येक योजना बनविल्या आहेत. सरकारने गरिबांना सांभाळण्याचे कार्य केले. मात्र कित्येक लाभार्थी या योजनांसाठी विविध विभागातील कागदपत्र जुळविण्यात असमर्थ राहतात व योजनांचा लाभ मिळवू शकत नाही. त्यात या गरजुपर्यंत योजना पोहोचविण्यात शासकीय विभाग उदासीन आहेत. त्यामुळे या योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रक्रीया सुलभ करण्याची गरज असून ही बाब शासनापर्यंत पोहचविण्याचे कार्य करणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.ग्राम फुलचूरपेठ येथे आयोजीत वैयक्तीक लाभाच्या योजनांच्या शिबिरात ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच पुष्पलता मेश्राम यांनी, आमदार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात वैयक्तीक योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहचविण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. समाजातील अंतीम व्यक्तीपर्यंत योजना पोहचविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, स्नेहा गौतम, योगराज उपराडे, प्रकाश रहमतकर, अशोक लिचडे, अशोक इटानकर, अरूण दुबे, जिवन बंसोड, उर्मिला दहीकर, श्याम कावळे, इंदिरा कटरे, दिनेश तिडके, गंगाराम बावनकर, राजा बैस, रवि बोदानी, निशा उईके, अर्चना राऊत, जैतुरा बावने, उपमा पशिने, मनीष गौतम, लक्ष्मी निर्वीकार, शिवराम सव्वालाखे, महेंद्र सोनवाने, महफुस पठाण, संजय वैद्य, साहिस्ता शेख, देवचंद चोपकर, कैलाश उईके, पुरूषोत्तम भांडारकर, महादेव दहीकर, राजेश उईके, प्रभू पुराम, दिनेश गौतम, मुकेश लिल्हारे, दादू ठाकरे, भरत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येत नागरीक उपस्थित होते.अर्जदारांना त्रास देऊ नकाआमदार अग्रवाल यांनी, गरीब नागरिक अगोदरच आपल्या समस्यांनी ग्रस्त असतात. यामुळेच ते शासकीय योजनांना आधार घेण्यासाठी येतात. यामुळे योजनांच्या लाभासाठी येणाऱ्या गरजु अर्जदारांना टोलवाटोलवी करुन त्रास देऊ नका अशा सूचना शिबिराला उपस्थित विविध शासकीय विभागाच्या अधिकाºयांना दिल्या. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून त्यांना सोडविण्याचे निर्देश उपस्थित अधिकाºयांना दिले. शिबिरात २५० हून अधीक अर्ज प्राप्त झाले. सर्वाधीक ५५ रेशनकार्ड, ७० उत्पन्नाचे दाखले, २७ संजय गांधी व श्रावण बाळ योजना, १३ मतदानकार्ड व २७ शासकीय चिकीत्सक प्रमाणपत्राचे अर्ज आहेत.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल