शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

शेतकरी कर्जासह पाण्याचे देयक माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 21:35 IST

महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाद्वारे (मजीप्रा) गोरेगावात घरोघरी जावून देयक वसुलीचे कार्य केले जात आहे.

ठळक मुद्देमजीप्राचे देयक वसुली अभियान : गोरेगावच्या शेकडो ग्राहकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाद्वारे (मजीप्रा) गोरेगावात घरोघरी जावून देयक वसुलीचे कार्य केले जात आहे. मजीप्राचे अधिकारी जेव्हा देयक वसुलीसाठी ग्राहकांच्या घरी जातात तेव्हा ‘शेतकºयांचे कर्ज माफ केले त्याप्रमाणे पाण्याचे देयकही माफ करा’ असा ग्राहकांचा आग्रह पाहून त्रस्त होवून जातात. ग्राहकांना कोणते उत्तर द्यावे व कोणते देवू नये? अशा विचारात सदर कर्मचारी चुप्पी साधतात.सद्यस्थितीत मजीप्राकडून विशेष वसुली अभियान राबविण्यात येत आहे. चार लोकांची एक चमू तयार करण्यात आली आहे. गोरेगावात घरोघरी जावून ग्राहकांच्या भेटी घेतल्यावर एका महिन्यात २० हजार रूपयांची वसुली वाढली आहे. आतापर्यंत प्रति महिना सरासरी ६० हजार रूपये वसूल होत होते. विशेष वसुली अभियान मार्च महिन्यापर्यंत चालविण्यात येईल. तेव्हाच विशेष वसुली अभियानाची सार्थकता माहिती होईल. मागील वर्षी याच प्रकारचे अभियान राबविण्यात आले होते. तेव्हा १६.१४ लाख रूपयांची वसुली झाली होती. त्यावेळी गोरेगावच्या संपूर्ण योजनेत सर्व ग्राहकांवर पाणी पुरवठ्याचे १८.९९ कोटी रूपये बाकी होते.सन २००७ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या तात्काळ नंतर त्यावेळच्या सरकारने शेतकºयांसाठी कर्जमाफीची मागणी केली होती. केव्हातरी कर्जमाफी होईल, हाच विचार करून गोरेगावच्या शेतकºयांनी जोडणी तर घेतली पण देयकच भरले नाही. जोडणी घेतल्यानंतर आजपर्यंत देयक न भरणाºया ग्राहकांनी संख्या मोठी आहे. आता पुन्हा कर्जमाफी झाली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.विशेष म्हणजे आर्थिक वर्ष २०१६-१७ दरम्यान गोरेगावच्या पाणी पुरवठा योजनेचे एक लाख २२ हजार ६२४ रूपयांचे देयक एक हजार ८५५ ग्राहकांवर आहे. या ग्राहकांवर मागील १९ लाख १७ हजार ९५२ रूपये बाकी आहेत. बाकी रकमेवर सहा लाख ३७ हजार ९०० रूपयांचे व्याजही वाढले आहे. अशाप्रकारे गोरेगावच्या ग्राहकांवर २६ लाख ७८ हजार ४७६ रूपयांचे पाणी पुरवठ्याचे बिल बाकी आहे. आता ज्याप्रकारे कर्जमाफी झाली त्याचप्रकारे देयकसुध्दा माफ करण्यात यावे, अशी ग्राहकांची मागणी आहे.गोरेगावच्या पाणी पुरवठा योजनेतून लाभान्वित ग्राहकांच्या गोष्टी ऐकून आश्चर्य होते. कर्ज माफी झाली तर त्यांचे देयक केव्हा माफ होतील, असे ते विचारतात. माझ्याकडे याबाबत कसलेही उत्तर नाही. वसुलीसाठी गेल्यानंतर ग्राहकांच्या मानसिकतेत बदल होते. ग्राहक देयक भरत आहेत. गती संथ असली तरी पूर्वीपेक्षा बरी आहे.-राजेंद्र मडके,उपविभागीय अभियंता, मजीप्रा गोंदिया-गोरेगांव