शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शेतकºयाला समृद्ध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:44 AM

जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. सहकार तत्वावरील आठ धान गिरण्या कार्यरत आहेत. या धान गिरण्या जीर्णावस्थेत आहेत.

ठळक मुद्देसुभाष देशमुख : कामठा येथील शिवशंकर सहकारी धान गिरणीला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. सहकार तत्वावरील आठ धान गिरण्या कार्यरत आहेत. या धान गिरण्या जीर्णावस्थेत आहेत. त्यांना आर्थिक मदत करुन जुन्या भात गिरण्यांना पुनरुज्जीवित करून जिल्ह्यातील शेतकºयांना समृद्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.एका कार्यक्रमाकरिता ते गुरुवारी (दि.२७) रोजी गोंदिया येथे आले होते. या वेळी कामठा येथील श्री शिवशंकर सहकारी धान गिरणीला भेट दिली. या वेळी ते बोलत होते.याप्रसंगी पालकमंत्री राजकुमार बडोले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जि.प. अध्यक्ष रजनी नागपुरे, माजी आ. हेमंत पटले, भैरिसंह नागपुरे, आ. डॉ. अनिल बोंडे उपस्थित होते.देशमुख पुढे म्हणाले, शेतकºयांचे उत्पादन खर्च कमी करून त्यांचे उत्पादन वाढले पाहिजे, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे यासाठी शासन कटिबध्द आहे. शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी सहकार क्षेत्र वाढले पाहिजे, यासाठी सहकार विभाग शेतकºयांच्या पाठीशी आहे. शेतकºयांच्या सहकार्याची गरज असल्याचे ते म्हणाले.जिल्ह्यात सहकारी संस्था आहेत. परंतु त्यांच्याकडे स्वत:चे गोडावून नाही. यासाठी सहकारी संस्थांना गोडावून देण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षाही बडोले यांनी व्यक्त केले.देशमुख यांनी कामठा येथील श्री शिवशंकर सहकारी धान गिरणीला भेट दिली. त्यानंतर गोंदिया शहरा जवळील पिंडकेपार येथील हरिओम मॉडर्न राईस मिललादेखील भेट दिली. नगर परिषद गोंदिया मोक्षधाम येथे सुध्दा भेट देवून पाहणी केली व उपस्थितांशी चर्चा केली.या वेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, अपर तहसीलदार के.डी. मेश्राम, जि.प. सदस्य विजय लोणारे, सरपंच निलेश कुंभरे, विनोद अग्रवाल, धान गिरणीचे अध्यक्ष टिकाराम भाजीपाले, रेखलाल टेंभरे उपस्थित होते.