शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

खरेदी केंद्रावरील धानाला अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:30 IST

येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर बारदाणा नसल्यामुळे मागील १५ दिवसांपासून धान खरेदी रखडली आहे. बारदाणा उपलब्ध करुन न दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची धानाची मळणीची कामे खोळंबली आहे.

ठळक मुद्देबारदाण्याचा अभाव : नवेगावबांध खरेदी केंद्रावर खरेदी रखडली

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर बारदाणा नसल्यामुळे मागील १५ दिवसांपासून धान खरेदी रखडली आहे. बारदाणा उपलब्ध करुन न दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची धानाची मळणीची कामे खोळंबली आहे. त्यातच रविवार आणि सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसला.महिन्याभरापूर्वी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार यार्डात पालकमंत्र्यांच्या हस्ते तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघ अर्जुनी मोरगावच्या वतीने शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मात्र पंधरा दिवसांचा कालावधी लोटत नाही तर बारदाण्याची टंचाई निर्माण झाली.केंद्रावरुन बारदाणा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. मात्र अद्यापही बारदाण्याचा पुरवठा करण्यात आला नाही. परिणामी बाजारातून अधिक दराने बारदाणा विकत घेण्याची पाळी शेतकºयांवर आली आहे.उपबाजार समिती यार्डाची साठवणूक क्षमता संपल्यामुळे हे केंद्र आता पुगलिया राईस मिलमध्ये सुरु आहे. बारदाण्याअभावी शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडले आहेत. अवकाळी पावसामुळे हजारो क्विंटल धान ओले झाल्याची माहिती आहे.खरेदी केंद्रावर धान विक्रीस नेलेल्या शेतकऱ्यांनी स्वत: ताडपत्र्यांची व्यवस्था करुन पावसापासून धानाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला.फेडरेशननेही नवीन बारदाणा केंद्रावर पुरवठा केला नाही. त्यामुळे धान खरेदी रखडली आहे.आधारभूत धान खरेदी केंद्रावर बारदाणा उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.धान उघड्यावर पडूनअर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्व ९ केंद्रावर आहे. स्वत:च्या बारदाण्यात जो शेतकरी धान्य देतो त्यांच्याकडूनच धान खरेदी केली जात आहे. तर अन्य शेतकऱ्यांचे धान तसेच उघड्यावर पडून आहे. संस्थेच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना प्रति बारदाना १५ रुपये देण्याचा प्रस्ताव बैठकीत घेण्यात आला. मात्र याला काही संचालकांनी विरोध केल्याची माहिती आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड