शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

संततधार पावसाने घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 21:17 IST

जिल्ह्यात मागील तीन संततधार बरसलेल्या पावसामुळे तालुक्यातील ग्राम बाराभाटी येथील साझा क्रमांक ६ व ७ मध्ये घरांची पडझड झाली आहे. यात लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांकडून मदतीची मागणी केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : जिल्ह्यात मागील तीन संततधार बरसलेल्या पावसामुळे तालुक्यातील ग्राम बाराभाटी येथील साझा क्रमांक ६ व ७ मध्ये घरांची पडझड झाली आहे. यात लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांकडून मदतीची मागणी केली जात आहे.संततधार पावसामुळे महसूल मंडळातील साझा क्रमांक ७ मधील ग्राम कवठा येथील दादाजी काशिराम कांबळे यांचे घर अंशत पडले असून त्यात २० हजार रूपयांचे, राधेश्याम इंद्रराज मेश्राम यांचे १५ हजार रूपयांचे, येरंडी येथील अनुसया उद्धव गेडाम यांचे १० हजार रूपयांचे, देवलगाव येथील तुकाराम धोंडू गजबे यांचे १५ हजार रूपयांचे, लहानु रंगारी यांचे १५ हजार रूपयांचे, तेजराम सोनवाने यांचे ५ हजार रूपयांचे व रमेश गेडाम यांचेही घर अंशत: पडले असून त्यांचे ५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. तर यांच्या घरांची स्थिती अत्यंत जर्जर झाली आहे.साझा क्रमांक ७ मधील घरांचा तलाठी लालेश्वर टेंभरे व साझा क्रमांक ६ मधील घरांचा तलाठी प्रवीण ताकसांडे यांनी पंचनामा केला आहे.झालेल्या नुकसानीची शासनाने लवकरात लवकर भरपाई द्यावी जेणे तकरून घरांची दुरूस्त करता येईल अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून केली जात आहे.

टॅग्स :Rainपाऊस