शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

गटसचिवांना पीएम किसान सन्मान निधीची कामे देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 6:00 AM

संस्थास्तरावर शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप, पीक विमा ऑडीट, संस्थेच्या वार्षिक साधारण सभा घेणे यासारखी कामे खोळंबलेली आहेत. गटसचिव संघटनेने शुक्रवारी (दि. २३) जिल्हा उपनिबंधकांना पीएम किसान सन्मान निधी योजनेची कामे करण्यास असमर्थ असल्याचे निवेदन दिले आहे.

ठळक मुद्देसंचालक मंडळाचा पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे सचिव हे जून महिन्यापासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या कामात गुंतले असल्याने जिल्ह्यातील संस्थास्तरावरील कामे मागे पडले आहेत. त्यामुळे सचिवांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे कामे करु नये, त्यापासून त्यांना मुक्त करावे, असा पवित्रा जिल्ह्यातील संचालक मंडळाने घेतला आहे.संस्थास्तरावर शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप, पीक विमा ऑडीट, संस्थेच्या वार्षिक साधारण सभा घेणे यासारखी कामे खोळंबलेली आहेत. गटसचिव संघटनेने शुक्रवारी (दि. २३) जिल्हा उपनिबंधकांना पीएम किसान सन्मान निधी योजनेची कामे करण्यास असमर्थ असल्याचे निवेदन दिले आहे. त्यानंतरही वरिष्ठ अधिकारी कामे पूर्ण करण्याबाबत सचिवांवर दबाव टाकत आहेत. सचिव हे संस्थेचे कर्मचारी असून त्याना संस्था पगार देते आणि संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात गटसचिव पीएम किसान सन्मान योजनेची कामे करीत नाही. फक्त गोंदिया जिल्ह्यातच गटसचिवांना या कामात गुंतविले गेले आहे. त्यामुळे हा गटसचिवांवर अन्याय आहे. त्यामुळे सचिवांना सदर कामातून जिल्हाधिकाऱ्यांनी मुक्त करावे, जेणेकरुन शेतकºयांना कर्जाचे वाटप त्वरीत करता येईल अशी मागणी संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आली.यात दर्शनसिंह वेदी, बालाभाऊ महारवाडे, नारायण फुंडे, घनश्याम पटले, विनोद चुटे, दुलीचंद शहारे, विद्यासागर पारधी, लेखराज दशरिया, प्रविणकुमार गहरवार यांनी केली आहे.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना