शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्यातरी महत्त्वाच्या धरणामध्ये पाणीसाठा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2023 13:47 IST

येणाऱ्या दिवसात जर पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नाही तर अनेक ठिकाणी पाणी टंचाईची झळ ही पोचू शकते.

गोंदिया- गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धरणे , तलावे आहेत. जून महिना संपत आला असला तरी सुद्धा मात्र  जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाका कायम आहे .गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा 43 अंशावर पोहोचला आहे आणि मृग नक्षत्र लागून आज 20 ते 25 दिवस लोटे आहेत तरी मात्र गोंदिया जिल्ह्यामध्ये पुरेशा प्रमाणात पाऊस पडलं नसल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील तलाव , धरणे हे अजूनही कोरडे पडले आहेत आणि जर पावसाने येणाऱ्या दिवसात गोंदियामध्ये हजेरी लावली नाही तर जिल्ह्यात पाण्याच्या प्रश्न पेटण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत.

गोंदिया जिल्ह्यात पुजारीटोला धरण ,शिरपूर धरण,कालीसरार धरण , इटीयाडोह धरण आणि धापेवाडा प्रकल्प यासारखे मोठे धरणे आणि प्रकल्प आहेत .या धरणातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र जर सध्याच्या घडीचा विचार केला तर सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणामध्ये 80 टक्के पाणीसाठा आहे. देवरी तालुक्यातील शिरपूर धरणामध्ये शिरपूर धरणामध्ये 8 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. कालीसरार धरणामध्ये 34 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटीयाडोह धरणामध्ये 25 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे तर धापेवाडा प्रकल्पात 35 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. आणि हा पाणीसाठा सध्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव करून ठेवण्यात आलेला आहे. येणाऱ्या दिवसात जर पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली नाही तर अनेक ठिकाणी पाणी टंचाईची झळ ही पोचू शकते.

टॅग्स :DamधरणRainपाऊसWaterपाणी