शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

कालीसरार धरणात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST

महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर असलेला बाघ जलाशय सिरपूर धरण म्हणून ओळखले जाते. या धरणाची पाणी साठवण क्षमता ५.५० टीएमसी असून यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने धरण अद्याप रिकामेच आहे. त्यामुळे जुनाच जलसाठा असून सध्या फक्त एक टीएमसीच्या जवळपास आहे.

ठळक मुद्देपावसाचा खंड : शेतकऱ्यांची वाढली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : लाखो शेतकऱ्यांच्या लाईफ लाईन मानल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील जलाशयाने उन्हाळ्यात तळ गाठले होते. तीच स्थिती आजही कायम आहे. सिरपूर आणि पुजारीटोला धरणात केवळ राखीव जलसाठा शिल्लक आहे. तर कालीसरार धरणात ठणठणाट आहे. अशात पुढे दमदार पाऊस झाला नाही तर शेतीला एक थेंब ही पाणी मिळणार नाही. परिणामी पावसाअभावी लाखो हेक्टर शेतीतील धानपिक धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर असलेला बाघ जलाशय सिरपूर धरण म्हणून ओळखले जाते. या धरणाची पाणी साठवण क्षमता ५.५० टीएमसी असून यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने धरण अद्याप रिकामेच आहे. त्यामुळे जुनाच जलसाठा असून सध्या फक्त एक टीएमसीच्या जवळपास आहे.सध्या स्थितीत येथे फक्त २४ टक्के पाणी असून चालू परिस्थितीत रोवणी कामासाठी शेतीला पाणी दिले जात आहे. अवघ्या दोन-चार दिवसात येथे जलसाठा २० टक्यावर येणार असून त्यानंतर या जलाशयाचे पाणी सोडणे शक्य आहे. पुजारीटोला धरणाची संग्रहण क्षमता १.५० टीएमसी असून सध्या स्थितीत या धरणात फक्त ०.४ टीएमसी पाणीसाठा उरलेला आहे. अर्थात रिजर्व २० टक्के जलसाठा राहिलेला आहे. तर कालीसरार धरणात ठणठणाट आहे.पर्जन्यमान फारच कमीजिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी १३२७ मी.मी.पाऊस पडतो. अशात आतापर्यंत सालेकसा तालुक्यासह जिल्ह्यात ४०० ते ५०० मीमी पाऊस पडणे अपेक्षित होते. परंतु आतापर्यंत पावसाने येथे १०० मीमीची सरासरी सुद्धा गाठली नाही. त्यामुळे एकीकडे शेतीची कामे रखडली आहेत. तर जलाशय ही तहानलेले आहेत. तर पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊस