शहरं
Join us  
Trending Stories
1
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
2
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
3
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
5
Panchayat 3 ची झलक बघायची आहे? 'या' दिवशी रिलीज होणार सीरिजचा ट्रेलर
6
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
7
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
8
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
9
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
10
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
11
मृणाल दुसानीस इंडस्ट्रीत करणार कमबॅक?; सिनेकरिअरविषयी दिली मोठी हिंट
12
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
13
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
14
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
15
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
16
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
17
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
18
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
19
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
20
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ

चिटफंड कंपन्यांविरोधात ग्राहकांचा जनआक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 9:27 PM

चिटफंड कंपन्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या खिशातील पैसा खाली झाला आहे. तो पैसा परत देण्यात यावा, यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत यासाठी २ हजारांवर ग्राहकांनी सर्वहित महाकल्याण वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने सोमवारी (दि.७) दुपारी १२ वाजता स्थानिक जे.एम.हायस्कूल छोटा पाल चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देकंपन्यांकडून ग्राहकांची दिशाभूल : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : चिटफंड कंपन्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या खिशातील पैसा खाली झाला आहे. तो पैसा परत देण्यात यावा, यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत यासाठी २ हजारांवर ग्राहकांनी सर्वहित महाकल्याण वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने सोमवारी (दि.७) दुपारी १२ वाजता स्थानिक जे.एम.हायस्कूल छोटा पाल चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.शहराच्या मुख्य मार्गावरून घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी मोर्चेकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतील प्रवेशव्दारासमोर ठिय्या देवून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. भंडारा, नागपूर, बालाघाट, चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यातील २० ते २५ हजार ग्राहकांचा विविध चिटफंड कंपण्यांनी हडपला आहे. त्यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. चिटफंड कंपन्याकडून ग्राहकांची होणारी दिशाभूल बंद करुन ग्राहकांनी विविध चिटफंड कंपन्यामध्ये गुंतविलेला पैसा परत मिळवून देण्याची मागणी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. तसेच मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.मोर्च्याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष किशोर मेश्राम, प्रेम मांद्रे, दिनेशकुमार राणे, अरूणकुमार फुंडे, लखन कटरे, हुकेश लिल्हारे, उमेश बिसेन, तेजेवर पटले, डिलेश्वर पटले, लक्ष्मी कटरे, शोभा चौरीवार, रेवेंद्र टेंभरे, गजानन पटले, शिवकुमार पाथोडे, ज्ञानचंद बैठवार, मनोज चुटे, राजेश बडोले, ग्यानिराम डोये यांनी केले.