शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
3
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
4
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
6
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
7
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
8
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
9
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
10
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
11
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
12
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
13
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
15
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
16
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
17
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
18
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
19
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

धानाचे पूंजणे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 00:20 IST

जवळील ग्राम सिलेझरी येथील रहिवासी मंदा भगवान टेंभूर्णे यांच्या शेतातील धानाचे पूंजणे जळून खाक झाले. सुमारे दोन एकरातील धान या पूंजण्यात जळून खाक झाल्याने त्यांचे सुमारे ६० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देसिलेझरी येथील घटना : ६० हजारांचे झाले नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कुेुेबोंडगावदेवी : जवळील ग्राम सिलेझरी येथील रहिवासी मंदा भगवान टेंभूर्णे यांच्या शेतातील धानाचे पूंजणे जळून खाक झाले. सुमारे दोन एकरातील धान या पूंजण्यात जळून खाक झाल्याने त्यांचे सुमारे ६० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.मंदा टेंभूर्णे यांच्या पतीचे निधन झाले असून एक मुलगा, एक मुलगी व सासू अशा परिवाराच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मोलमजूरी तसेच अतिक्रमीत जमिनीवर मागील कित्येक वर्षांपासून त्या धानाचे उत्पादन घेत आहेत. यातच सुमारे दोन एकर जमिनीत त्यांनी धानाचे पीक घेतले. आरपीएन जातीचे धान त्यांनी काढले व धानाचे पूंजणे शेतात ठेवले होते. गाव तपासून काही अंतरावर असलेल्या त्यांच्या शेतातील धानाचे पूंजणे अज्ञात इसमांनी जाळल्याचे बोलले जात असून बुधवारी (दि.७) सकाळी ६ वाजता हा प्रकार बघावयास मिळाला.यात त्यांचे सुमारे ६० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. प्रकरणी त्यांनी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून ठाणेदार शिवराम कुंभरे यांनी तपास सुरू केला आहे.

टॅग्स :fireआग