शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

१८,६०३ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा; दहावीच्या परीक्षेचा रणसंग्राम

By कपिल केकत | Updated: February 29, 2024 20:49 IST

पोलिसांचा राहणार चोख बंदोबस्त.

कपिल केकत, गोंदिया : इयत्ता बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली असतानाच आता शुक्रवारपासून (दि.१) इयत्ता दहावीच्या परिक्षेला सुरूवात होत आहे. जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेला १८ हजार ६०३ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षेला घेऊन जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून तयारी पूर्ण झाली असून बारावीच्या परीक्षेनुसारच दहावीच्या परीक्षेवरही पूर्ण नजर ठेवली जाणार आहे. परीक्षेत अनुचित प्रकार घडू नये, विद्यार्थ्यांना शांततेत पेपर सोडविता यावे, या उद्देशाने शिक्षण विभागाने नियोजन केले असून, प्रत्येक परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परिक्षा केंद्र परिसरात १०० मिटर अंतरात प्रवेशबंदीही राहणार आहे. जिल्हयात ९८ केंद्रांवर दहावीची परिक्षा घेतली जाणार असल्याची माहिती माध्यमिक उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर दिघोरे यांनी दिली आहे.

यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. कॉपीबहाद्दरांची कसलीही गय करण्यात येणार नाही. यात केंद्रांवर होणारे गैरप्रकारावरही नियंत्रण मिळविण्यात येणार असून, बारावी सोबतच दहावीच्या इंग्रजी आणि गणिताच्या पेपरचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.भरारी पथकात जिल्हाधिकारी, सीईओ आणि एस.पी.

- परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्रनिहाय बैठे पथकही असणार आहे. त्याशिवाय दोन भरारी पथकही राहणार आहेत. एका पथकात जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, डाएट प्राचार्य, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (योजना) यांच्यासह महिला अधिकारी. तसेच दुसऱ्या पथकात तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि जि.प. विभाग प्रमुख असतील.

दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ विद्यार्थी- १८,६०३

दहावीच्या परीक्षेसाठी केंद्र - ९८

टॅग्स :ssc examदहावीEducationशिक्षण