शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वेतन प्रमाणपत्र न देण्याचे परिपत्रक मागे घ्या; विजय सरदेसाई यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 15:31 IST

तत्कालीन मुख्यमंत्री मनाेहर पर्रीकरांनी २००२ साली सरकारी कर्मचाऱ्यांना कर्ज मिळावे यासाठी वेतन प्रमाणापत्र देण्यास सुरु केली हाेते

पणजी : कर्ज फेडण्यास आर्थिकदृष्या सक्षम असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाच वेतन प्रमाणपत्र मिळणार आहे असे परिपत्रक काढले आहे ते सरकारने मागे घ्यावे. हा एकप्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी काल पणजीत आयाेजित कलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

तत्कालीन मुख्यमंत्री मनाेहर पर्रीकरांनी २००२ साली सरकारी कर्मचाऱ्यांना कर्ज मिळावे यासाठी वेतन प्रमाणापत्र देण्यास सुरु केली हाेते. त्यानुसार अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी आपले घर बांधण्यासाठी कर्ज घेतले. पण आता हा आचानक बदल करण्याचा सरकारच्या निर्णयामुळे कामगार घाबरले आहे. कर्ज काढणे हा गुन्हा नाही प्रत्येकाला कर्ज हवे असतात. सरकार विविध विकासकामांसाठी कर्ज घेत असते. त्यामुळे कामगारांना कर्ज मिळणे गरजेचे आहे, असे विजय सरदेसाई म्हणाले.

भ्रष्टाचाराला चालना मिळणारसरकारने जो सरकारी कर्मचारी आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे त्यांना खात्याचे मुख्याधिकाऱ्यांकडून वेतन प्रमाणपत्र मिळेल. खात्याच्या मुख्याधिकाऱ्याला तो कामगार आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे हे कसे कळणार आहे. हा ेमुख्याधिकारी कामगारांकडून पैसे घेऊन त्यांना वेतनप्रमाणपत्र देणार आहे. यामुळे भ्रष्टाचार वाढणार आहे. त्यामुळे सरकारने हे ४ सप्टेबर राेजी काढलेली अधिसुचना मागे घ्यावी अशी मागणी विजय सरदेसाई यांनी केली आहे.कर्मचारी कर्ज भरण्यास सक्षम

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु केल्याने कंर्मचारी कर्ज फेडण्यास सक्षम आहे. त्यामुळे त्यांच्यावर असा अन्याय करु नये. प्रत्येक कामगाराला आपले नवे घर बांधण्याची इच्छा आहे. काेणीही आपले ठेवीतील पैसे वापरुन घर बांधत नाही यासाठी कर्जच काढावे लागतात. याचा सरकारने विचार करावा, असे विजय सरदेसाई म्हणाले.

- व्याघ्र क्षेत्र हाेणे गरजेचेराज्यात व्याघ्र क्षेत्र होणे गरजेचे आहे. यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये. राज्याचे एजी यांनीही सरकारजी बाजू मांडताना पर्यावरणाचा विचार करावा. सरकार मंत्री दबाव आणत असल्याने राजकारण्यासारखी भाषा वापरु नये. जर व्याघ्र क्षेत्र घोषित झाले तर कर्नाटकला म्हादई वळविता येणार नाही, असे विजय सरदेसाई म्हणाले.

टॅग्स :goaगोवाHomeसुंदर गृहनियोजनManohar Parrikarमनोहर पर्रीकर