शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आमची इथे गरजच काय! गोव्यात भ्रष्टाचाराची एकही केस नाही; सीबीआयचे अधिकारी 'रिकामटेकडे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 14:56 IST

गोव्यात गेल्या चार पाच वर्षांपासून सीबीआयचे चार-पाच अधिकारी बसून. केवळ तीनच केस त्यात देखील दोन एकाच बँकेची...

गोवा हे एकमेव असे राज्य आहे, जिथे भ्रष्टाचार जवळजवळ शून्य आहे. हे दुसरे तिसरे कोणी नाही तर सीबीआय म्हणत आहे. इथल्या अधिकाऱ्यांकडे मोजून चार ते पाच प्रकरणे आहेत. गोव्यात गेल्या ५ वर्षांत लाच घेतल्याचे किंवा उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीची एकही तक्रार मिळाली नाहीय. म्हणजेच गोव्यात भ्रष्टाचार होतच नाहीय असा याचा अर्थ सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे. 

गोव्यात सीबीआयला गेल्या काही वर्षांपासून भ्रष्टाचार होत असल्याचे सांगणारा एकही फोन आलेला नाही, ज्यामध्ये आमच्याकडून हस्तक्षेप करण्याची विनंती केली गेली असेल. ना जनेतकडून ना मीडियाकडून अशा तक्रारी मिळाल्या आहेत. गोव्यात भ्रष्टाचारच नसेल तर इथे आमची गरजच नाही, असे गोव्याचे सीबीआय एसपी आशिष कुमार यांनी सांगितले. 

बुधवारी मीडियासोबत ते बोलत होते. एसपी आशिष कुमार यांनी सांगितले की, गेल्या एक वर्षात आम्ही केवळ तीन प्रकरणेची दाखल केली आहेत. यापैकी दोन प्रकरणे कॅनरा बँकेतील कर्ज फसवेगिरीशी संबंधीत आहेत. एकच प्रकरण उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीचा आहे. गेल्या चार वर्षांत आमच्याकडे एकही लाच घेतल्याची तक्रार आलेली नाही. शेवटची तक्रार 2018 मध्ये आली होती. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग