शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

६६ दिवस 'तिळारी'चे पाणी बंद; उत्तर गोव्यात भासणार मोठा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 15:08 IST

६६ दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: उत्तर गोव्यात बहुतेक ठिकाणांसह खास करून आणि तालुक्याला पेडणे बार्देश मोठ्या प्रमाणात ज्या धरणातून पाणीपुरवठा केला जातो त्या तिळारी धरणाच्या दुरुस्ती कामासाठी उद्यापासून ६६ दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली आहे.

धरणाच्या दुरुस्ती कामासाठी १० ऑक्टोबर ते १५ डिसेंबर असे दोन महिन्यांहून अधिक दिवस लागणार असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे. या काळात या धरणातून पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे ओपा, अंजुणे आणि खांडेपार पाणी प्रकल्पावर लोकांना अधिक अवलंबून राहावे लागणार आहे. याविषयी माहिती देताना मंत्री शिरोडकर यांनी म्हटले आहे की, दुरुस्तीकामांसाठी धरणाचा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार असल्यामुळे गोव्यात काही प्रमाणात पाणी समस्या होण्याची शक्यता आहे. परंतु लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

गोवा सरकारकडून विशेष खबरदारी घेऊन पाणी व्यवस्थापन केले जाईल, असे शिरोडकर यांनी सांगितले. यामुळे उत्तर गोव्यातील पेडणे, बार्देश, लाटंबार्से, दोडामार्ग परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना फटका बसणार आहे. या काळात उत्तर गोव्याला अस्नोडा तसेच वाळवंटी नदीतून पाणी देण्यात येईल. पर्वरी भागात पाणीपुरवठा कसा करायचा यावरही लवकरच तोडगा काढला जाईल. यंदा पाऊस खूप पडल्यामुळे फारसी समस्या उद्भवणार नाही, असेही मंत्री म्हणाले.

दुरुस्ती आवश्यक

तिळारी धरणास ३० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यामुळे धरणाची डागडुजी आवश्यक आहे. हे काम १० डिसेंबरपर्यंत संपविण्याची विनंती महाराष्ट्र सरकारला केल्याचेही जलस्रोतमंत्र्यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाWaterपाणी