शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ईव्हीएमवर नको बॅलेट पेपरवर मतदान घ्या, विरोधकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 16:27 IST

यावेळी कॉँग्रेसचे नेते एल्विस गाेमस्, समाजिक कार्यकर्त्या ॲड. प्रतिमा कुतिन्हो, रामा काणकाेणकर, शंकर पोळजी व इतर सदस्य उपस्थित होते.

पणजी:  ईव्हीएम मशिनने मतदान हे संविधानाच्या विरोधात आहे. आम्हाला ईव्हीएमवर मतदान करायचे नसून पूर्वी सारखे बॅलेट पेपरवर मतदार करायचे आहे, अशी मागणी गोवन्स अगेन्स इव्हीएम बॅनरखाली पणजीतील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विविध समाजिक कार्यकर्त्यांनी केली. तसेच २ फेब्रुवारी  राेजी म्हापसा आणि मडगाव येथे आयाेजित केलेल्या ईव्हीएम विरोधी जनजागृती मोहिमेत सहभागी हाेण्याचे आवाहनही जनतेला केले. यावेळी कॉँग्रेसचे नेते एल्विस गाेमस्, समाजिक कार्यकर्त्या ॲड. प्रतिमा कुतिन्हो, रामा काणकाेणकर, शंकर पोळजी व इतर सदस्य उपस्थित होते.

कॉँग्रेसचे नेते एल्विस गोमस् म्हणाले गेली अनेक वर्षे भाजपकडून ईव्हीएमद्वारे मतदान करुन फसवणूक केली जात आहे. देशभर विरोधकांचा ईव्हीएमला विरोध आहे. तरीही ईव्हीएमद्वारे मतदान केले जात आहे. बॅलेट पेपरवर मतदान करणे हा कायद्याने अधिकार आहे. पूर्वी पासून लोक बॅलेटवर मतदान करत आलो आहोत. ईव्हीएम मशिनमध्ये माेठ्या प्रमाणात घोळ केला जात आहे. तो कशा प्रकारे केला जाताे व फसवणूक कशी केली जाते  हे जनतेला आम्ही २ राेजी आयोजित केलेल्या जनजागृती माहिमेत दाखविणार आहेत.

ईव्हीएम हे एक मशिन आहे आणि ते माणसाने तयार केले आहे. त्यामुळे ते कशा प्रकारे बदल घडवून आणू शकते. भाजपला जनतेवर विश्वास नसून ईव्हीएमवर जास्त आहे. म्हणून येत्या निवडणूकीत ते निवडून येण्याचा घोषणा करत आहेत. पण आमचा ईव्हीएमला पूर्ण विराेध असून  निवडणूक आयाेगाने येणारी निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावे, असे प्रतिमा कुतिन्हाे यांनी सांगितले.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनcongressकाँग्रेसElectionनिवडणूक