शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बदलत्या हवामानासाठी साेलार एनर्जीचा वापर गरजेचा, त्याने पर्यावरणाची बचत: मंत्री शिराेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 14:57 IST

आम्ही २०४७चा विकसित भारत आतापासून तयार करु शकतो, असेही ते म्हणाले

नारायण गावस, पणजी गोवा: लाेकांनी बदलत्या हवामानाचा विचार करत प्रत्येकाने साेलार एनर्जीचा वापर केला पाहीजे. तरच पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे. राज्यात आता काही वर्षात हळूहळू प्रत्येकाच्या घरी साेलार पॅनल असणार आहे, असे जलस्त्राेत मंत्री सुभाष शिराेडकर यांनी सांगितले.

पणजीत सुरु असलेल्या रिस्टार्ट एनर्जी इंडिया एक्स्पो ते बाेलत होते. पंतप्रधानांचा २०४७ विकसित भारत आतापासून तयार झाला पाहिजे. यासाठी इंधनाच्या वापरापेक्षा सोलार यंत्राचा वापर व्हायला हवा. आमच्यासाठी सूर्य ही सर्वात माेठी शक्ती आहे त्याचा आपण हवा तेवढा वापर तसेच फायदा करुन घेऊ शकतो. गाेव्यासारख्या आमच्या लहान राज्यात याचा जास्त फायदा होऊ शकतो. वाढत्या इंधनामुळे आता साेलारच्या गाड्यांना तसेच सोलारच्या इतर यंत्रांना मागणीही वाढणार आहे. तसेच लोकांनी आपल्या घरी विजेचा वापर कमी करण्यासाठी साेलार पेनल बसविले पाहिजे. यामुळे पर्यावरणाचे जतनही हाेऊ शकते तसेच बचतही होऊ शकते, असेही मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले.

राज्यातील सर्व पंचायतीच्या सरपंच तसेच पंच सदस्यांनी अशा एक्स्पोमध्ये सहभागी हाेत अशा साेलार उपकरणाची माहिती जाणून घ्यावी तसेच आपल्या गावातील लाेकांना या विषयी माहिती देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने बदलत्या काळानुसार बदलले पाहिजे. आता बदलत्या पर्यावरणाचा तसेच वातावरण्याच्या संवर्धनासाठी एक पाऊल पुढे येऊन अशा प्रकारच्या सोलार उपकरणांचा वापर करावा. तरच आम्ही २०४७ चा विकसित भारत आतापासून तयार करु शकतो, असेही मंत्री शिराेडकर म्हणाले. .

 

टॅग्स :goaगोवाMLAआमदार