शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

अवकाळी पावसाचा आंबा उत्पादनाला फटका, आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 3:52 PM

राज्यात शनिवारी पडलेल्या अवकाळी  पावसाचा आंब्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे.

नारायण गावस

पणजी: राज्यात शनिवारी पडलेल्या अवकाळी  पावसाचा आंब्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे. नुकतेच पिकायला आलेले आंबे पाऊस तसेच वादळी वाऱ्याने गळून पडले आहेत. तर काही आंबे पावसामुळे कुजले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांचे पिकायला आलेले आंबे पाऊस तसेच वाऱ्याने झडले यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या वर्षी अगोदरच आंब्याचे उत्पादन खूप कमी आहे. तसेच उशीरा उत्पादन झाले आहे. अजूनही राज्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक मानकुराद आंबा दाखल झालेला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा बाहेरुन आयात केला जातो. आताच कुठेतरी बागायतीमध्ये आंबा पिकायला सुरुवात हाेणार होती. लाेक आता आंबे काढून पिकायला घालणार होते. पण त्या अगोदरच पाऊस आल्याने झाडावरील आंबे झडले तसेच ते कुजून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 

राज्यात अजून गेल्यावर्षीप्रमाणे आंबा दाखल झाला नसल्याने मानकुराद आंब्याचा दर ८०० ते १ हजार पर्यंत आहे. तर हापूस ६०० रुपये डझनने  विकला जात आहे. पण या वर्षी लागवड तसेच आवक कमी असल्याने  किमती खाली येणार नाही. असे काही आंबा उत्पादक सांगत आहेत. तरीही राज्यात उत्पादन वाढत आहे. 

सत्तरीतील आंबा उत्पादन शेतकरी यशवंत सावंत म्हणाले, आमच्या आंब्याच्या बागायतीमध्ये आताच कुठेतरी आंबे पिकायला आले होते. पुढील आठवड्यात हे आंबे काढून पिकायला घातले जाणार होते. पण शनिवारी अवकाळी  पाऊस झाल्याने झाडावरील कच्चे आंबे झडले. यावेळी आता ते कुजण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा आम्हाला फटक बसला आहे. अगाेदरच या वर्षी  आंब्याची लागवड कमी आहे त्यात आता ही नुकसान झाली आहे.

कृषी संचालक नेविल अल्फान्सो म्हणाले,  या वर्षी आंब्याच्या  हंगामाला उशीर झाला आहे. एकंदरीत  वेळ पाहता यंदा बाजारात मोठ्या प्रमाणात आंबे दाखल होणे गरजेचे होते. आंब्याच्या लागवडीस उशीर झाल्याने या वर्षी आंब्याचे उत्पादनात घट होऊ शकते. पण अजून पुढील मे महिना आहे. अवकाळी पाऊस झाला नाही शेतकऱ्यांना आंब्याचे पीक घेता येईल.

टॅग्स :goaगोवाMangoआंबा