शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कृषी कार्डधारकांची संख्या पोहचली ४८,६९७ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 17:50 IST

शेतकऱ्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठी गाेवा सरकारकडून शेतकऱ्यांना विविध याेजना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्याही वाढली आहे.

नारायण गावस

पणजी : कृषी खात्याने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या सर्व योजना या कृषी कार्डधारकांना दिल्या जात असल्याने राज्यात माेठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कृषी कार्डची नाेंदणी केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४८ हजार ६९७ शेतकऱ्यांनी कृषी कार्ड नोंद केली आहेत, अशी माहिती अधिवेशनात कृषिमंत्री रवी नाईक यांनी लेखी स्वरूपात दिली आहे. आमदार वेंझी व्हिऐगास यांनी हा लेखी प्रश्न मांडला होता. शेतकऱ्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठी गाेवा सरकारकडून शेतकऱ्यांना विविध याेजना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्याही वाढली आहे.

पूर्वी कृषी कार्ड नसल्याने कुणीही या योजनांना लाभ घेत होते. तसेच एखादी याेजनेला लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक कागदपत्रे खात्याला द्यावी लागत होते. आता ओळखपत्र म्हणून कृषी कार्ड लावले तर शेतकरी कृषी खात्याच्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकतात, त्यामुळे कृषी कार्डची संख्या वाढत आहे.

गोव्यात प्रत्येकजण सरकारी नाेकरीच्या मागे लागत असल्याने आता सरकार कृषी क्षेत्रात क्रांती आणण्यासाठी शेतकऱ्यांना ९० टक्केपर्यंत अनुदान दिले जाते. शेतकरी स्वावलंबी व्हावे त्यांना कुठलाच त्रास होऊ नये यासाठी या योजना आहे. तसेच आता शेतकरी आपल्या योजनाेसाठी कृषी कार्यालयात वेळोवेळी येणे गरजेचे नाही. एकदा कृषी कार्ड मिळाल्यावर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. सर्वात जास्त कृषी कार्डधारक हे बार्देश तालुक्यात आहेत.

राज्यातील कृषी कार्डधारकांची संख्यातालुका - कार्डधारक

बार्देश -७०४८

डिचाली -४२६६काणकोण - ३९८४

धारबांदोडा - १५६५मुरगाव - ९२८

पेडणे - ६०९२फोंडा - ४१३४

केपे - ३९०१सासष्टी - ६५२३

सांगे - २९५१सत्तरी - ५०१३

तिसवाडी - २२९३एकूण - ४८६९७

टॅग्स :Farmerशेतकरी