शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

राज्यात कृषी कार्डधारकांची संख्या पोहचली ४८,६९७ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 17:50 IST

शेतकऱ्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठी गाेवा सरकारकडून शेतकऱ्यांना विविध याेजना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्याही वाढली आहे.

नारायण गावस

पणजी : कृषी खात्याने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या सर्व योजना या कृषी कार्डधारकांना दिल्या जात असल्याने राज्यात माेठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कृषी कार्डची नाेंदणी केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४८ हजार ६९७ शेतकऱ्यांनी कृषी कार्ड नोंद केली आहेत, अशी माहिती अधिवेशनात कृषिमंत्री रवी नाईक यांनी लेखी स्वरूपात दिली आहे. आमदार वेंझी व्हिऐगास यांनी हा लेखी प्रश्न मांडला होता. शेतकऱ्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठी गाेवा सरकारकडून शेतकऱ्यांना विविध याेजना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्याही वाढली आहे.

पूर्वी कृषी कार्ड नसल्याने कुणीही या योजनांना लाभ घेत होते. तसेच एखादी याेजनेला लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक कागदपत्रे खात्याला द्यावी लागत होते. आता ओळखपत्र म्हणून कृषी कार्ड लावले तर शेतकरी कृषी खात्याच्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकतात, त्यामुळे कृषी कार्डची संख्या वाढत आहे.

गोव्यात प्रत्येकजण सरकारी नाेकरीच्या मागे लागत असल्याने आता सरकार कृषी क्षेत्रात क्रांती आणण्यासाठी शेतकऱ्यांना ९० टक्केपर्यंत अनुदान दिले जाते. शेतकरी स्वावलंबी व्हावे त्यांना कुठलाच त्रास होऊ नये यासाठी या योजना आहे. तसेच आता शेतकरी आपल्या योजनाेसाठी कृषी कार्यालयात वेळोवेळी येणे गरजेचे नाही. एकदा कृषी कार्ड मिळाल्यावर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. सर्वात जास्त कृषी कार्डधारक हे बार्देश तालुक्यात आहेत.

राज्यातील कृषी कार्डधारकांची संख्यातालुका - कार्डधारक

बार्देश -७०४८

डिचाली -४२६६काणकोण - ३९८४

धारबांदोडा - १५६५मुरगाव - ९२८

पेडणे - ६०९२फोंडा - ४१३४

केपे - ३९०१सासष्टी - ६५२३

सांगे - २९५१सत्तरी - ५०१३

तिसवाडी - २२९३एकूण - ४८६९७

टॅग्स :Farmerशेतकरी