शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

राज्यात कृषी कार्डधारकांची संख्या पोहचली ४८,६९७ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 17:50 IST

शेतकऱ्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठी गाेवा सरकारकडून शेतकऱ्यांना विविध याेजना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्याही वाढली आहे.

नारायण गावस

पणजी : कृषी खात्याने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या सर्व योजना या कृषी कार्डधारकांना दिल्या जात असल्याने राज्यात माेठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कृषी कार्डची नाेंदणी केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४८ हजार ६९७ शेतकऱ्यांनी कृषी कार्ड नोंद केली आहेत, अशी माहिती अधिवेशनात कृषिमंत्री रवी नाईक यांनी लेखी स्वरूपात दिली आहे. आमदार वेंझी व्हिऐगास यांनी हा लेखी प्रश्न मांडला होता. शेतकऱ्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठी गाेवा सरकारकडून शेतकऱ्यांना विविध याेजना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्याही वाढली आहे.

पूर्वी कृषी कार्ड नसल्याने कुणीही या योजनांना लाभ घेत होते. तसेच एखादी याेजनेला लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक कागदपत्रे खात्याला द्यावी लागत होते. आता ओळखपत्र म्हणून कृषी कार्ड लावले तर शेतकरी कृषी खात्याच्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकतात, त्यामुळे कृषी कार्डची संख्या वाढत आहे.

गोव्यात प्रत्येकजण सरकारी नाेकरीच्या मागे लागत असल्याने आता सरकार कृषी क्षेत्रात क्रांती आणण्यासाठी शेतकऱ्यांना ९० टक्केपर्यंत अनुदान दिले जाते. शेतकरी स्वावलंबी व्हावे त्यांना कुठलाच त्रास होऊ नये यासाठी या योजना आहे. तसेच आता शेतकरी आपल्या योजनाेसाठी कृषी कार्यालयात वेळोवेळी येणे गरजेचे नाही. एकदा कृषी कार्ड मिळाल्यावर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. सर्वात जास्त कृषी कार्डधारक हे बार्देश तालुक्यात आहेत.

राज्यातील कृषी कार्डधारकांची संख्यातालुका - कार्डधारक

बार्देश -७०४८

डिचाली -४२६६काणकोण - ३९८४

धारबांदोडा - १५६५मुरगाव - ९२८

पेडणे - ६०९२फोंडा - ४१३४

केपे - ३९०१सासष्टी - ६५२३

सांगे - २९५१सत्तरी - ५०१३

तिसवाडी - २२९३एकूण - ४८६९७

टॅग्स :Farmerशेतकरी