शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
3
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉचिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
4
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
5
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
7
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
8
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
9
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
10
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
11
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
12
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
13
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
14
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
15
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
16
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
17
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
19
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
20
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा

संजीवनी साखर कारखाना 100 वर्षे चालवा : सुदिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 14:09 IST

लोकमतला त्यांनी मुलाखत दिली. कारखाना बंद करू नका म्हणून मी सातत्याने विषय मांडत आलो. विधानसभेतही मी आवाज उठवला

ठळक मुद्देलोकमतला त्यांनी मुलाखत दिली. कारखाना बंद करू नका म्हणून मी सातत्याने विषय मांडत आलो. विधानसभेतही मी आवाज उठवला. त्यानंतर अलिकडेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संजीवनी साखर कारखाना बंद करणार नाही असे सूतोवाच माङयाकडे केले.

पणजी : संजीवनी सहकारी साखर कारखाना हा गोव्यातील एकमेव साखर कारखाना आहे. गेली चाळीस वर्षे हा कारखाना चालला. यापुढेही शंभर वर्षे तो चालायला हवा, अशी अपेक्षा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे ज्येष्ठ नेते, विद्यमान आमदार व माजी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केली.संजीवनी साखर कारखाना हा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सरकार अधिकारावर असतानाच चाळीस वर्षापूर्वी सुरू केला गेला होता. ढवळीकर यांनी कारखान्याची स्थिती आणि ऊस उत्पादकांचे प्रश्न याचा अभ्यास केला आहे.

लोकमतला त्यांनी मुलाखत दिली. कारखाना बंद करू नका म्हणून मी सातत्याने विषय मांडत आलो. विधानसभेतही मी आवाज उठवला. त्यानंतर अलिकडेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संजीवनी साखर कारखाना बंद करणार नाही असे सूतोवाच माङयाकडे केले. मात्र पाच वर्षे आम्ही कारखाना चालवू, असे राज्यसभा खासदार व भाजप नेते विनय तेंडुलकर नुकतेच शेतक:यांशी बोलताना म्हणाले. तेंडुलकर यांचे हे विधान धक्कादायक आहे, असे ढवळीकर म्हणाले. कारखाना पाचच वर्षे का चालावा? तो पुढील शंभर वर्षे चालायला हवा. स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या काळात कारखाना सुरू झाला होता. ऊस उत्पादकांच्या काही हजार कुटूंबांची उपजिविका कारखान्यावर अवलंबून आहे. पाच कोटी रुपये खर्च करून कारखान्याच्या यंत्रसामुग्रीचे नूतनीकरण करा किंवा नवी यंत्रसामुग्री आणा असे मी सूचविले होते. मात्र सरकार ऐकले नाही. उलट गोव्याचा ऊस परराज्यातील कारखान्याकडे पाठविला गेला. त्यावर नऊ कोटींचा खर्च करण्यात आला, असे ढवळीकर म्हणाले. कारखान्याकडे अकरा लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा आहे. त्या जागेत दीडशे शेड्स बांधून बेरोजगार युवकांना तिथे गाईंचे पालन करण्याचे प्रशिक्षण द्यावे. ते दुध मग कारखान्याने विकत घ्यावे. तसेच काही जागेत गाईंसाठी चारा लागवडीची व्यवस्था करावी. आत्मनिर्भर भारताच्या सूत्रच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम राबवावा असे ढवळीकर यांनी सूचविले.

टॅग्स :goaगोवाSugar factoryसाखर कारखाने