शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

मध्यमवर्गीयांना दिलासा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2025 08:03 IST

अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सर्वसमावेशक असा हा अर्थसकंल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडल्याचे उद्‌गार मुख्यमंत्री सावंत यांनी काढले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून मध्यमवर्गीयांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पाने मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला असून बचत व गुंतवणुकीला यामुळे चालना मिळेल. नारी शक्ती, युवा शक्ती, अन्नदाता आणि गरीब कल्याण या चार स्तंभांतर्गत एकूण दहा व्यापक विकास उपायांची रूपरेषा अर्थसंकल्पान आखण्यात आली असून यामुळे मजबूत आणि अधिक समृद्ध भारताचा टप्पा निश्चित झालेला आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, अर्थसंकल्पात ऊर्जा क्षेत्र, नागरी विकास, खाणकाम, आर्थिक नियमन आणि निर्यात प्रोत्साहन यामध्ये परिवर्तनात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. पर्यटन-आधारित आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती, जहाजबांधणी, मत्स्यपालन आणि नवीन उपक्रमांमध्ये खाजगी क्षेत्राच्या सहभागाला प्राधान्य देण्यात आलेले आहे. हा अर्थसंकल्प आमचे सामूहिक प्रयत्न विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यास निश्चितच मदत करील.

यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने प्रत्येक घटकाचा बारकाईने अभ्यास करून त्या-त्या घटकासाठी योजना आखल्या आहेत. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सर्वसमावेशक असा हा अर्थसकंल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडल्याचे उद्‌गार मुख्यमंत्री सावंत यांनी काढले.

 

टॅग्स :goaगोवाUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Budget 2025अर्थसंकल्प २०२५Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनnirmala sitharamanनिर्मला सीतारामनPramod Sawantप्रमोद सावंत