शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

सहा महिन्यांत भंगारअड्डे नोंद करा; मुदतीत नोंदणी न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2024 09:35 IST

अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बेकायदेशीर भंगारअङ्कघांवर नियंत्रण आणण्यासाठी गोवा कचरा व्यवस्थापनकडून धोरण तयार करण्यात येत आहे. तोपर्यंत यावर नियंत्रण मिळवण्यासाठी १५ ऑगष्टपूर्वीच भंगार अड्यांची नोंदणी सुरु करण्यात येणार आहे. सहा महिन्याच्या आत भंगार अड्यांच्या मालकांनी नोंदणी करावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली.

डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी भंगारअनुधांवावत खासगी ठराव मांडला होता, मुख्यमंत्र्यानी आश्वासन दिल्यानंतर हा ठराव मागे घेण्यात आला. भंगारड्यांमुळे ठिकठिकाणी वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. भंगार अड्यांमुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे आणि त्यामुळे हा विषय गंभीर र आहे. सध्या या अड्धांची नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, नोंदणीवेळी ज्या आगेत भंगारअड्डा आहे, त्या जागेच्या मालकाकडून ना हरकत दाखला, पंचायत कर भरल्याची पावती व इतर बिले आवश्यक आहेत. यातून नोंदणी योग्य प्रकारे होईल आणि पंचायत किंवा पालिकेला महसूल देखील मिळेल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

दरम्यान गोवा कचरा व्यवस्थापनचे प्रमुख म्हणून मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आपण याबाबत गोवा औद्योगिक महामंडळाला विश्वासात घेऊन योग्य धोरण राबवू, असे आश्वासन दिले.

राज्यात ६०० हून अधिक भंगार अड्डे आहेत. शेतात, कोमुनिदाद जागेत हे अहे सुरु झाले आहेत. पेळोवेळी तक्रारी करूनही सरकार याची दखल घेत नाही. या भगार अड्धांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहेच तसेच जवळील लोकवस्तीलाही धोका आहे. त्यामुळे बेकायदेशीर भंगार अधांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहीजे, असे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवन