शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

डबल इंजिन सरकारमुळे झपाट्याने विकास: श्रीपाद नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2024 12:58 IST

नगरगाव, सावर्डे व वेळगे पंचायत क्षेत्रातील नागरिकांशी संपर्क अभियानांमध्ये बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क नगरगाव : डबल इंजिन सरकारमुळे राज्य व देशाचा विकास झपाट्याने होत आहे. सरकारने विविध क्षेत्रांमध्ये असामान्य अशी झेप घेतलेली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी वाळपईतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले. ते सोमवारी नगरगाव, सावर्डे व वेळगे पंचायत क्षेत्रातील नागरिकांशी संपर्क अभियानांमध्ये बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार दिव्या राणे, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, नगरगाव सरपंच संध्या खाडिलकर, भाजपा समन्वयक विनोद शिंदे, पंच सदस्य, विविध पंचायतींचे सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री राणे यांनी यावेळी सत्तरीमधून भाजप उमेदवारास विक्रमी मताधिक्य मिळवून देणे गरजेचे आहे, हे जनतेला पटवून दिले. केंद्र सरकारच्या मदतीमुळेच गोव्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत विकासाची गंगा पोहोचविता येणे शक्य झाले, असेही ते पुढे म्हणाले.

यावेळी बोलताना आमदार दिव्या राणे यांनी सत्तरीतील सामान्यजनापर्यंत मूलभूत गरजा पुरविणे, हे आमच्या सरकारचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे उदय सावंत यांनी सूत्रसंचालन केले. वाळपई, वेळगे व सावर्डे येथील कार्यक्रमाला स्थानिक सरपंच, पंच सदस्य तसेच नागरिकांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :goaगोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४north-goa-pcउत्तर गोवाBJPभाजपा