शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पर्वरी उड्डाणपूल येत्या दोन वर्षांत पूर्ण करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2024 09:26 IST

खंवटेंच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पर्वरी येथे बांधण्यात येत असलेल्या सहापदरी उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल, गुरुवारी बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी, वाहतूक पोलिस तसेच इतर संबंधित अधिकाग्रांची बैठक घेतली. यावेळी स्थानिक आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे हेही उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खंवटे म्हणाले की, या उड्डाणपुलाचे बांधकाम दोन टप्प्यांमध्ये होणार असून दोन वर्षात ते पूर्ण केले जाईल. पहिल्या टप्प्यात दोन्ही ठिकाणच्या टोकाकडील भागाचे काम केले जाईल व दुसऱ्या टप्प्यात पुलाच्या मधल्या भागाचे काम करण्यात येईल. कंत्राटदाराने ज्या प्रकारे प्रारंभीच कामाला गती दिली आहे त्यानुसार दोन वर्षात ते पूर्ण होईल, असा विश्वास मला आहे.

पर्वरी येथे साडेपाच कि.मी.च्या सहापदरी उड्डाण पुलाचे ३६४.६८ कोटी रुपये खर्चाचे काम राजेंद्र सिंह भांबू इन्फ्रा कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर पणजी म्हापसा मार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. या पुलाचे काम करावे लागणार असल्याने पर्वरीतील वाहतूक काही ठिकाणी सव्र्व्हिस रोडने वळवावी लागेल. तसेच अन्य व्यवस्थाही करावी लागेल, त्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. उड्डाणपूल व जोड रस्त्याचे रुंदीकरण यासाठी एकूण ६०० कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. उड्डाणपुल पूर्ण झाल्यानंतर पुढील दहा वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंपनीची असेल. पुलाच्या कामामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष दिले आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतvidhan sabhaविधानसभा