शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

'ऑपरेशन सिंदूर'मुळे भारताची ताकद जगाला समजली; देशद्रोही केवळ देशाच्या सीमेवरच नाहीत: CM सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 07:13 IST

डिचोली येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'ऑपरेशन सिंदूर'मुळे भारत सर्व बाजूंनी शक्तिशाली देश बनतोय हे सर्वांना कळून चुकले; परंतु काहीवेळा देशाला अंतर्गत धोकाच जास्त असतो. केवळ सीमेवरच देशद्रोही नाहीत तर काही घुसखोरांनाही त्यांची जागा दाखवायला हवी, असे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल केले.

डिचोली येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वीरीत्या पार पाडले. पाकिस्तानला तसेच जे कोणी दहशतवादाला खत-पाणी घालतात त्यांना आपली ताकद भारताने दाखवून दिली. देश आर्थिकदृष्ट्याही मजबूत बनत असून दहशतवादाच्या उच्चाटनासाठी आम्ही कोणाचीही तमा बाळगणार नाही; परंतु त्याचबरोबर हेही लक्षात घ्यायला हवे की, काहीवेळा अंतर्गत धोकाही असतो.

आदरांजली वाहताना मुख्यमंत्री म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांबरोबर पाकिस्तानची कोंडी केली. दहशवाद्यांसह त्यांचे तळ भारतीय सैन्यदलाने उद्ध्वस्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सैन्यदलांनी केलेली ही कामगिरी अभिमानास्पद आहे. या कारवाईवेळी भारतीय सैनिक शहीद झाले त्यांना मी याप्रसंगी आदरांजली वाहतो. 

टॅग्स :goaगोवाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPramod Sawantप्रमोद सावंत