शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

'ऑपरेशन सिंदूर'मुळे भारताची ताकद जगाला समजली; देशद्रोही केवळ देशाच्या सीमेवरच नाहीत: CM सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 07:13 IST

डिचोली येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'ऑपरेशन सिंदूर'मुळे भारत सर्व बाजूंनी शक्तिशाली देश बनतोय हे सर्वांना कळून चुकले; परंतु काहीवेळा देशाला अंतर्गत धोकाच जास्त असतो. केवळ सीमेवरच देशद्रोही नाहीत तर काही घुसखोरांनाही त्यांची जागा दाखवायला हवी, असे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल केले.

डिचोली येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वीरीत्या पार पाडले. पाकिस्तानला तसेच जे कोणी दहशतवादाला खत-पाणी घालतात त्यांना आपली ताकद भारताने दाखवून दिली. देश आर्थिकदृष्ट्याही मजबूत बनत असून दहशतवादाच्या उच्चाटनासाठी आम्ही कोणाचीही तमा बाळगणार नाही; परंतु त्याचबरोबर हेही लक्षात घ्यायला हवे की, काहीवेळा अंतर्गत धोकाही असतो.

आदरांजली वाहताना मुख्यमंत्री म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांबरोबर पाकिस्तानची कोंडी केली. दहशवाद्यांसह त्यांचे तळ भारतीय सैन्यदलाने उद्ध्वस्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सैन्यदलांनी केलेली ही कामगिरी अभिमानास्पद आहे. या कारवाईवेळी भारतीय सैनिक शहीद झाले त्यांना मी याप्रसंगी आदरांजली वाहतो. 

टॅग्स :goaगोवाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPramod Sawantप्रमोद सावंत