शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘निपाह’बाबत गोव्यातही दक्षता, केरळमधून येणा-यांची तपासणी होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 18:30 IST

केरळमध्ये ‘निपाह’ या विषाणूच्या संसर्गामुळे काही लोकांचा जीव गेला आहे. हा आजार गोव्यातही येऊ शकतो, यासाठी आरोग्य खात्याने सर्व रुणालयांना दक्षतेचे आदेश दिलेले आहेत. याशिवाय केरळमधून गोव्यात येणा:या लोकांची तपासणी करावी, अशा सूचना आरोग्य मंत्री विश्वजीत राणो यांनी दिल्या आहेत.

पणजी - केरळमध्ये ‘निपाह’ या विषाणूच्या संसर्गामुळे काही लोकांचा जीव गेला आहे. हा आजार गोव्यातही येऊ शकतो, यासाठी आरोग्य खात्याने सर्व रुणालयांना दक्षतेचे आदेश दिलेले आहेत. याशिवाय केरळमधून गोव्यात येणा:या लोकांची तपासणी करावी, अशा सूचना आरोग्य मंत्री विश्वजीत राणो यांनी दिल्या आहेत. केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार ही दक्षता घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

‘निपाह’विषयी काय उपाययोजना करता येतील याविषयावर उद्या बुधवारी राणो यांनी आरोग्य खात्याची बैठक बोलाविली आहे. 

गोवा राज्य आरोग्य विभाग केरळ राज्यात पसरत असलेल्या ‘निपाह’च्या पाश्र्वभूमीवर तेथील आरोग्य खात्याशी सतत संपर्कात आहे. केरळमधून रेल्वेद्वारे येणा:या प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचनाही आरोग्य खात्याला दिलेल्या आहेत. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय आणि खासगी रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या गेल्या असून, ‘निपाह’ विषाणूचा संसर्ग झाल्याची एखादी केस आल्यास त्या रुग्णावर तत्काळ उपचार करावेत, असेही सांगण्यात आले आहे. 

प्रशासनाने पुढील काही दिवसात या भयंकर आजाराचे विषाणू गोव्यात आणि मुंबईत पसरू शकतात, अशी शक्यता वर्तविली आहे. केरळमध्ये आत्तार्पयत तीन लोक दगावले असून, अठरा जणांवर उपचार सुरू असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारने उच्चस्तरीय समितीची स्थापना केली असून, त्यात राष्ट्रीय आपत्कालीन नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ. सुजीत कुमार सिंग आणि एपिडेमियोलॉजीचे प्रमुख डॉ. एसके जैन यांचा त्यात समावेश आहे. 

जागतिक आरोग्य संघनेने (डब्ल्यूएचओ) ‘निपाह’चा विषाणू पूर्णपणो नवा असून, तो प्राण्यांतून लोकांमध्ये प्रवेश करीत आहे. त्यामुळे हा विषाणू प्राण्यांनाही आणि लोकांनाही घातक आहे. या आजाराचा विषाणू 2क्क्8 मध्ये मलशियामध्ये कांपुंग सुंगई निफा येथे आढळला होता. त्यामुळे या विषाणूला ‘निपा’ असे नाव देण्यात आले आहे. या आजारावर कोणतेही औषध उपलब्ध नाहीए. त्यामुळे लोकांनीच त्याच्यापासून सुरक्षितता पाळणो गरजेचे आहे. 

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूHealthआरोग्यgoaगोवा