शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

पुढील आठवडा उन्हाचा पारा चढाच राहणार : हवामान खात्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 3:17 PM

राज्यात तापमानाचा पारा हा ३५ अंश सेल्सियसवर जात आहे. सकाळी ९ वाजल्यापासून उन्हाचे चटके सुरु हाेतात ते सायं ५ पर्यंत असतात.

नारायण गावस

पणजी: राज्यात तापमानाचा पारा हा गेले पंधरा दिवस ३४ ते ३५ अंश सेल्सियस असून पुढील आठवडाभर हे तापमान असेत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे लाेकांनी घरातून बाहेर सरताना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने तसेच आरोग्य खात्याने केले आहे. 

राज्यात तापमानाचा पारा हा ३५ अंश सेल्सियसवर जात आहे. सकाळी ९ वाजल्यापासून उन्हाचे चटके सुरु हाेतात ते सायं ५ पर्यंत असतात. दुपारी १२ ते ३ पर्यंत तापमानाचा पारा हा ३५ अंशावर जात असतो. हे तापमान आणखी काही दिवस असेच राहणार आहे. त्यामुळे पावसाची शक्यता सध्या हवामान खात्याने वर्तविलेली नाही. गेल्या आठवड्यात राज्यात बहुतांश भागात अवकाळी पाऊस पडला पण आता हवामान स्वच्छ झाले आहे.  ढगाळ वातावरण नसल्याने सध्या लवकर पावसाची शक्यता नाही त्यामुळे  मे महिन्याचा १५ तारीख पर्यंत राज्यातील तापमान असेच वाढलेले राहणार आहे.

आराेग्यावर परिणाम

राज्यात वाढत्या तापमानाचे आरोग्यावर परिणाम जाणवणार आहे. लोकांना चक्कर येणे उल्टी होणे तसेच डोके दुखीचा त्रास होत आहे. उन्हाच्या चटक्यामुळे हृदयविकाराचे चटकेही काही जणांना येत आहेत. या उन्हामुळे पचनक्रियेस परिणाम होत आहे आरोग्यावर अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे बहुतांश लाेक सध्या हलक्या आहाराचे सेवन करत आहेत. डॉक्टरांकडून या उन्हाच्या दिवसात हलका आहार घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Temperatureतापमानgoaगोवा