शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

सासष्टीच्या किनारपट्टीची मोठ्या प्रमाणावर धूप; कोलवा बाणावली भागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 4:31 PM

झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांत वाढ

 

मडगाव: बदललेल्या पावसाच्या पॅटर्नचा फटका दक्षिण गोव्यातील किनारपट्ट्यानांही बसलेला असून सासष्टीच्या पट्ट्यातील किनारपट्टीचा बराच मोठा भाग समुद्राने आपल्या पोटात ओढून घेयल्याचे दिसून येऊ लागले आहे. यासंबंधी  स्थानिक मच्छिमारांना विचारल्यास , पावसात किनारपट्टी खचून जाणे हे जरी नित्याचे असले तरी यंदा हे प्रमाण बरेच मोठे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सध्या समुद्राच्या लाटा जोरात किनाऱ्यावर येऊन धडकू लागल्या असून त्यामुळे कोलवा, बाणावली, वारका या भागात किनारपट्टी बऱ्याच प्रमाणात खचून गेली आहे. या किनारपट्टीवरील झाडेही त्यामुळे उन्मळून पडू लागली आहेत. या किनाऱ्यावरील किमान 20 टक्के झाडी समुद्राच्या उदरात गेली असावी असा अंदाज स्थानिक मच्छिमारांनी व्यक्त केला. यावेळी बऱ्याच मोठ्या प्रमाणात सुरुची झाडे आणि माड कोसळून पडण्याच्या घटना घडल्याचे या मच्छिमारांनी सांगितले. पर्यटन व्यावसायिकांनी वाळूचे पट्टे कापून टाकल्यामुळेही किनारपट्टीची धूप अधिकच वाढल्याचे त्यांनी सांगितले

टॅग्स :goaगोवा