शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारमुळे देशात न्यायसंस्थाही धोक्यात: अमित पाटकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 07:33 IST

काँग्रेस भवनात पं. जवाहरलाल नेहरु यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : "भ्रष्ट जुमला पार्टी'च्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात न्यायसंस्थाही धोक्यात असल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. काँग्रेस भवनात पं. जवाहरलाल नेहरु यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रदेशाध्यक्ष पाटकर म्हणाले की, पं. नेहरु आधुनिक भारताचे शिल्पकार होते. देशासाठी मजबूत पाया त्यांनी घातला. आज 'भ्रष्ट जुमला पार्टी'च्या कारकिर्दीत न्यायसंस्थाही धोक्यात असून देशात भीतीदायक परिस्थिती आहे. देशाची प्रगती साधण्यासाठी बंधूभाव कसा टिकवून ठेवू शकतो हे आम्ही पहायला हवे. 

पाटकर म्हणाले की, 'ज्या काळी देशात सुईदेखील उत्पादित होत नव्हती, त्याकाळी पं. नेहरूंनी मोठ मोठे उद्योग व संस्था भारतात आणल्या. त्यांच्याकडून सर्वांनी स्फूर्ती घेण्याची गरज आहे. त्यांच्या ध्येयनिष्ठ विचारांनीच देशाची प्रगती झाली हे कोणीही विसरू नये. देशाच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे. 

आमदार कार्लस फेरेरा म्हणाले की, नेहरूंकडे शिक्षण व अर्थ व्यवस्थेसाठी दूरदृष्टी होती. लोकशाही, सामाजिक उत्कर्ष व सामाजिक न्याय यात त्यांनी विश्वास ठेवला. त्यांच्या विचारांची आजही देशाला गरज आहे. कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष एम. के. शेख, शंभूभाऊ बांदेकर, एल्विस गोम्स, अमरनाथ पणजीकर, प्रदीप नाईक, कॅप्टन विरियातो फर्नांडिस, महिला प्रदेशाध्यक्ष बीना नाईक, गुरुदास नाटेकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते यावळी उपस्थित होते.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार