शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती आर्चबिशप व स्वामींनाही देणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 19:13 IST

केंद्रातील मोदी सरकार आज शनिवारी आपल्या कारकिर्दीची चार वर्षे पूर्ण करत आहे. चार वर्षात सरकारने जे योगदान दिले, ज्या योजना आणल्या आणि कामे केली त्याविषयी लोकांना माहिती देण्यासाठी आज शनिवारपासून भाजप जनसंपर्क अभियान राबवणार आहे.

पणजी - केंद्रातील मोदी सरकार आज शनिवारी आपल्या कारकिर्दीची चार वर्षे पूर्ण करत आहे. चार वर्षात सरकारने जे योगदान दिले, ज्या योजना आणल्या आणि कामे केली त्याविषयी लोकांना माहिती देण्यासाठी आज शनिवारपासून भाजप जनसंपर्क अभियान राबवणार आहे. या अभियानावेळी खासदार, मंत्री, आमदार, प्रमुख पदाधिकारी लोकसंपर्क करतील. गोव्याचे आर्चबिशप, मुल्लामौलवी व स्वामींना देखील भाजप नेते भेटून कामाची माहिती देतील.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, सदानंद शेट तानावडे आणि अनिल होबळे यांनी येथे पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. भाजपच्या प्रमुख पदाधिका:यांची व आमदारांची शुक्रवारी सायंकाळी पक्ष कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर बोलताना तेंडुलकर म्हणाले, की मोदी सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना आणल्या व विकास कामेही केली. याबाबत ज्येष्ठ नागरिकांना, निवृत्त सरकारी अधिकारी व इतर लोकांना माहिती दिली जाईल. निवृत्त न्यायाधीश, निवृत्त अधिकारी तसेच सर्व धर्माचे प्रमुख यांना भाजपचे नेते भेटतील. पत्रकांचे वितरण करून सविस्तर माहिती दिली जाईल. 

तानावडे म्हणाले, की दि. 26 मेपासून सुरू होणारे अभियना दि. 11 जूनर्पयत चालेल. भाजपच्या योजनांचा ज्यांना लाभ मिळाला आहे, त्यांची दोन जिल्हास्तरीय संमेलने गोव्यात अभियानावेळी आयोजित केली जातील. बुद्धीजीविंची दोन संमेलने आयोजित केली जातील. या शिवाय भाजपच्या युवा कार्यकत्र्यातर्फे तालुकास्तरावर दुचाक्यांची रॅली आयोजित करण्यात येणार आहे. एकूण सहा हजार युवक सात तालुक्यांमध्ये दुचाक्यांची रॅली काढतील.

तानावडे म्हणाले, की राज्यातील अनुसूचित जमाती व अनुसूचित जातींमधील लोकांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाईल. त्यांच्याकडे जाऊन त्यांना मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती दिली जाईल. एकूण आठ हजार एसटी बांधवांर्पयत भाजपचे कार्यकर्ते पोहचतील. महिला मोर्चावरही जबाबदारी सोपवली गेली आहे. प्रत्येक बुथ क्षेत्रतील किमान पन्नास घरांमध्ये महिला कार्यकत्र्यानी जाऊन पत्रके वितरित करावीत असे सूचविण्यात आले आहे. भाजपने अभियान सर्व स्तरांवर यशस्वी करण्यासाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक संपर्क अभियानही होईल. तीन हजार ज्येष्ठ नागरिकांना भाजपचे नेते भेटतील. भाजप खासदारांच्या नियमितपणो पत्रकार परिषदा होतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारIndiaभारतgoaगोवा