शहरं
Join us  
Trending Stories
1
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
2
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
3
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
4
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
5
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
6
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
7
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
8
'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट
9
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
10
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
11
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
12
Travel : लग्नानंतर मालदीवला फिरायला जायचा प्लॅन करताय? राहणं, खाणं आणि फिरण्यासाठी किती खर्च येईल?
13
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
14
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा
15
Zepto IPO ला मिळाला हिरवा झेंडा; शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर कंपनी तयार, केव्हा होणार लिस्टिंग?
16
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
17
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
18
"मला सवत आणलीस...", निमिष कुलकर्णीच्या लग्नानंतर शिवाली परबची प्रतिक्रिया चर्चेत
19
AUS vs ENG 2nd Test : आधी गोलंदाजीत कहर! मग अर्धशतकी खेळीसह मिचेल स्टार्कनं केली विक्रमांची 'बरसात'
20
इन्कम टॅक्स नंतर आता 'या' मोठ्या बदलावर सरकारचा फोकस; अर्थमंत्र्यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 06:17 IST

आयएनएस विक्रांत युद्धनौकेवर सशस्त्र दलांच्या जवानांशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांच्या जवानांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भारत हा नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. नक्षलवादापासून मुक्त झालेले १००हून अधिक जिल्हे यंदा अधिक उत्साहाने दिवाळी साजरी करतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले.

गोव्याच्या किनाऱ्याजवळ आयएनएस विक्रांत युद्धनौकेवर सशस्त्र दलांच्या जवानांशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांच्या जवानांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे दशकभरापूर्वी १२५ जिल्ह्यांत असलेला नक्षलवाद आता ११ जिल्ह्यांपुरता उरला आहे. आता देश नक्षलवाद्यांच्या दहशतीपासून मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. जीएसटी बचत उत्सवामुळे खरेदी, विक्रीत मोठी वाढ होत आहे. जेथे नक्षलवाद्यांनी राज्यघटनेचा उच्चारही करू दिला नव्हता तिथे आता स्वदेशीचा मंत्र घुमतो आहे.

‘पोलिस दलांचे योगदान मोलाचे जवानांच्या त्यागातूनच यश’

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नक्षलवादाविरुद्ध लढणाऱ्या पोलिस दलांचे विशेष कौतुक आहे. या दलांतील अनेक जवानांनी आपले अवयव गमावले, काही जण व्हीलचेअरवरून उठू शकत नाहीत. जवानांच्या मनात जागृत असलेल्या देशभक्तीची धार अजिबात कमी झालेली नाही. त्यांच्या त्यागामुळेच यश मिळाले आहे. 

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : India Nears Naxalism Eradication: PM Modi Expresses Confidence

Web Summary : India is on the verge of eradicating Naxalism, PM Modi stated. Over 100 Naxal-free districts will celebrate Diwali with greater enthusiasm. Security forces have played a crucial role, reducing Naxal influence to just 11 districts. The spirit of 'Swadeshi' now resonates where the constitution was once suppressed.
टॅग्स :goaगोवाNarendra Modiनरेंद्र मोदीindian air forceभारतीय हवाई दलindian navyभारतीय नौदलIndian Armyभारतीय जवान