शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

हरित लवाद प्रकरणात न्यायालयाचा सरकारला धक्का, गोव्यातील दावे पुण्यातच; पर्यावरणप्रेमींचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 11:36 IST

हरित लवादाची  पश्चिम छेत्रीय शाखा म्हणजेच पुणे शाखा गोव्यातील दाव्यांसाठी बंद करण्याचा गोवा व केंद्र सरकारचा मनसुबा मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उधळून लावला आहे.

पणजी - हरित लवादाची  पश्चिम छेत्रीय शाखा म्हणजेच पुणे शाखा गोव्यातील दाव्यांसाठी बंद करण्याचा गोवा व केंद्र सरकारचा मनसुबा मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उधळून लावला आहे. केंद्राने जारी केलेली अधिसूचना गोव्याच्या बाबतीत रद्द करण्याचा आदेश न्यायमूर्ती गौतम पटेल आणि नूतन सरदेसाई यांच्या खंडपीठाने दिला. 

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्याची पर्यावरण संबंधी प्रकरणे ही लवादाच्या पुणे शाखेत हाताळण्या ऐवजी दिल्लीत न्यावी असे पत्र केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाला लिहिले होते. त्याला अनुसरून केंद्राने अधिसूचना जारी करून दादर नगर हवेलीसह गोव्यातील प्रकरणेही दिल्लीत स्थलांतरीत करण्यात आल्याचे म्हटले होते. या अधिसूचनेला गोव्यातील पर्यावरणप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला होता. तसेच गोव्यातील नैसर्गिक संपदा धनदांडग्याच्या स्वाधीन करण्याच्या दुष्ट हेतूनेच हा निर्णय घेतल्याचा दावा केला होता. खंडपीठानेही या प्रकरणाची ती्व्र दखल घेऊन स्वेच्छा याचिका दाखल करून घेतली होती. तसेच गोवा फाउंडेशनसह इतर संस्थांनीही न्यायालयात धाव घेतली होती.  

या प्रकरणात सुनावण्या पूर्ण होवून बुधवारी निवाडा होणार होता. त्या प्रमाणे खंडपीठाने निवाडा सुनावून केंद्राची अधिसूचना गोव्यापुरती रद्दबातल ठरविली. त्यामुळे गोव्यातील प्रकरणे पुण्यातच हाताळळी जाणार आहेत. तसेच स्थगित असलेल्या प्ररणात आता सुनावण्या सुरू होणार आहेत. 

टॅग्स :goaगोवाMumbai High Courtमुंबई हायकोर्ट