शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोव्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांचाही  कल व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 12:53 IST

गोव्यात अभियांत्रिकी, फार्मसी, पॅरामेडिकल, नर्सिंग आदी व्यावसायिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कानोसा घेतला असता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही कल आता या अभ्यासक्रमांकडे असल्याचे दिसून येत आहे. 

पणजी : गोव्यात अभियांत्रिकी, फार्मसी, पॅरामेडिकल, नर्सिंग आदी व्यावसायिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कानोसा घेतला असता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही कल आता या अभ्यासक्रमांकडे असल्याचे दिसून येत आहे. 

गेल्या मेमध्ये झालेल्या जीसीईटी परीक्षेला ५११२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले त्यातील तब्बल ३३ टक्के ग्रामीण भागातील विद्यार्थी होते. तांत्रिकी शिक्षण संचालनालयाचे उपसिंचालक प्रदीप कुस्नूर या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थीही आता अभियांत्रिकी तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पुढे येत आहेत आणि यातून स्पर्धाही वाढत चालली आहे. गेल्या काही वर्षात ग्रामीण विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने पाच ठिकाणी परीक्षा केंद्रे सुरु करावी लागली. दोन वर्षांपूर्वी साखळी नवे परीक्षा केंद्र उघडावे लागले. त्या आधी कुंकळ्ळी, धारबांदोडा, कुडचडें, डिचोली येथेही केंद्रे उघडली. एकू ण १५ केंद्रांपैकी ५ केंद्रे ग्रामीण भागात आहेत. सत्तरीसारख्या ग्रामीण भागातूनही विद्यार्थ्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे कल दिसून येतो. २0१५ साली साखळी येथे सरकारी हायरसेकंडरीमध्ये तांत्रिकी शिक्षण संचालनालयाने केंद्र उघडले तेव्हा पहिल्याच वर्षी या केंद्रात ७९ विद्यार्थ्यांनी जीसीईटी परीक्षा दिली. 

वैद्यकीय प्रवेश आता ‘नीट’ परीक्षेच्या आधारावर दिला जातो त्यामुळे गोमेकॉतील एमबीबीएस अभ्यासक्रम प्रवेशाचा विषय आता तांत्रिकी शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित येत नाही. 

टॅग्स :goaगोवाStudentविद्यार्थी