शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

विद्यार्थ्यांना आता पाणी पिण्यास दोन मिनिटांची सुट्टी, शिक्षण खात्याचं परिपत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 22:40 IST

- शिक्षण खात्याचे परिपत्रक जारी : विद्यार्थ्यांमध्ये डिहायड्रेशन दिसून आल्याने उपाय 

पणजी : गोव्यात विद्यार्थ्यांमध्ये डिहायड्रेशन दिसून आल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आता दर दुसºया आणि सहाव्या पिरीयडनंतर पाणी पिण्यासाठी दोन मिनिटांची सुट्टी दिली जाणार आहे. केरळमध्ये ही पध्दत सुरु झाल्यानंतर दक्षिण भारतात तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा राज्यांनीही ही पध्दत अवलंबिली आहे. 

शिक्षण खात्याने यासंबंधीचे परिपत्रक काढले असून राज्यातील सर्व शाळा, विद्यालयांना पाठवले आहे. विद्यार्थी वर्गात असताना पुरेसे पाणी पित नाहीत त्यामुळे डिहायड्रेशन होऊन त्यांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात त्यामुळे सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना दर दुसºया आणि सहाव्या पिरीयडनंतर बेल वाजवून पाणी पिण्याकरिता दोन मिनिटांसाठी ब्रेक द्यावा, असे निर्देश या परिपत्रकात देण्यात आले आहेत. राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित तसेच बिगर अनुदानित प्राथमिक, मिडल स्कूल, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शाळांनाही हा आदेश लागू असल्याचे शिक्षण खात्याचे उपसंचालक शैलेश शेणवी झिंगडे यांनी म्हटले आहे. 

विद्यार्थ्यांना शाळेत पिण्यायोग्य शुध्द पाण्याची सोय करावी लागणार आहे. वर्ग सुरु झाल्यानंतर 

डिहायड्रेशनमुळे काय होते? 

शरिराला पाण्याची गरज असते. पुरेसे पाणी न पिल्यास लहान मुलांमध्ये आरोग्यावर विपरित परिणाम होतो. ओठ सुकणे, ओठांना भेगा पडणे, लघवीचा रंग बदलणे, लघवी न होणे, त्त्वचा थंड अथवा कोरडी पडणे, अतिनिद्रा, रडू आले तरी अश्रू न येणे आदी गोष्टी दिसून येतात. उन्हाळ्यात किंवा उकाड्यामुळे जास्त घाम आल्यास, उलट्या किंवा अतिसारामुळे तसेच सतत लघवी झाल्यास शरिरातील पाण्याची प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशन होते. 

टॅग्स :goaगोवाWaterपाणीSchoolशाळा