शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Goa Election 2022 : शपथ घेतली, प्रतिज्ञापत्रेही दिली, तरी काँग्रेसला फोडाफोडीची भीती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 12:07 IST

पणजी : गोव्यात मावळत्या विधानसभेत फोडाफोडीचा वाईट अनुभव घेतलेल्या काँग्रेसने यावेळी खबरदारीची उपाययोजना आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी, आपल्या ...

पणजी : गोव्यात मावळत्या विधानसभेत फोडाफोडीचा वाईट अनुभव घेतलेल्या काँग्रेसने यावेळी खबरदारीची उपाययोजना आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी, आपल्या सर्व उमेदवारांकडून निवडून आल्यास पक्षांतर करणार नाही, अशी शपथ आणि प्रतिज्ञापत्रे लिहून घेतली असली, तरी पक्षनेते अजूनही साशंक आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन असा आरोप केला की, भाजप नेते काँग्रेसच्या निवडून येऊ शकतात, अशा उमेदवारांच्या संपर्कात आहेत आणि त्रिशंकू विधानसभा निर्माण झाल्याच काँग्रेसचे आमदार फोडण्याचा कट कारस्थान केले जात आहे. उमेदवारांकडून शपथ आणि प्रतिज्ञापत्रे लिहून घेतली असतानाही, अशा प्रकारचे विधान प्रदेशाध्यक्षांकडून येणे म्हणजे स्वत:च्याच उमेदवारांवर चोडणकर यांचा विश्वास नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

...अशी आहे पार्श्वभूमी२०१७च्या निवडणुकीत गोमंतकीय जनतेने ४० पैकी १७ जागांवर काँग्रेसला कौल दिला. भाजपला केवळ १३ जागा मिळाल्या होत्या, परंतु मोठा पक्ष असूनही काँग्रेस सरकार स्थापन करू शकला नाही. नंतर भाजपने एकेक करून काँगेसचे १५ आमदार फोडले. सर्वात मोठी फूट जुलै २०१९ मध्ये पडली. तत्कालीन विरोधी पक्षनेतेच इतर नऊ आमदारांना घेऊन भाजपमध्ये गेले. बाबू कवळेकर यांनी दहा जणांचा काँग्रेस विधिमंडळ गटच भाजपमध्ये विलीन केला. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेस