शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Goa Election 2022: “गोवेकर जनतेला केवळ काँग्रेसच न्याय देऊ शकते”; नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 17:32 IST

Goa Election 2022: डॉ. प्रमोद सावंंत यांंच्याविरोधात जनतेमध्ये बरेच विरोधी वातावरण दिसून येतेय, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी :  जनतेला न्याय केवळ काॅंग्रेस सरकारच देऊ शकते. काॅंग्रेसच गोव्याचा विकास करु शकते, असा विश्वास  महाराष्ट्र काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांंनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण साखळी भागाचा दौरा केला. यावेळी मुख्यमंत्री तथा भाजपचे साखळीचे उमेदवार डॉ. प्रमोद सावंंत यांंच्याविरोधात जनतेमध्ये बरेच विरोधी वातावरण दिसून येते. यावरुन काॅंग्रेसवर असलेला जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट होते, असे त्यांंनी सांगितले.

पटोले म्हणाले की, खाणी बंंद झाल्याने खाण अवलंंबितांंवर उपासमारीची वेळ आली आहे. कर्ज फेडण्यासाठी त्यांंना आपले दागिने गहाण ठेवावे लागले. मात्र,  खाणी सुरु करण्यासाठी झालेल्या अपुऱ्या प्रयत्नांंमुळे जनतेला  खाण बंदीच्या माध्यमातून भाजप सरकारचा खरा चेहरा दिसून आला. ज्या पर्यटनासाठी गोवा ओळखला जायचा, त्याच पर्यटनाला आता फटका बसला आहे तर दुसरीकडे पर्यावरणाचासुध्दा ऱ्हास झाला आहे. गोवा सध्या बेरोजगारीसाठी अधिक ओळखला जात असल्याची टीका त्यांंनी केली.

गोव्यात  निवडणुकीच्या रिंगणात विविध पक्ष उतरले असले तरी काॅंग्रेसच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. काॅंग्रेसच जनतेला न्याय देऊ शकते व गोव्याचा विकास करु शकते. अन्य पक्ष केवळ काॅंग्रेसच्या मतांंचे विभाजन करण्यासाठी आल्याचे स्पष्ट होते. राज्यातील असो किंवा केंंद्रातील सरकार असो त्यांंनी काय काम केले, हे जनतेच्या समोर आहे. 

केंद्रातील भाजप सरकारने केवळ लोकशाही ढासळण्याचे तसेच अभिव्यक्ती स्वातंंत्र्यावर गदा आणण्याचे काम केले, असा आरोप पटोले यांंनी केला. यावेळी काॅंग्रेस नेते तौफिक मुल्लानी, श्रीनिवास खलप, सुनील कवठणकर व अन्य नेते उपस्थित होते. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोले