शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

अग्निशामक कर्मचाऱ्यांना आता 'जोखीम भत्ता' देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:00 IST

अग्निशामक सेवा दिनानिमित्त जवानांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील अग्निशामक दलाचे कार्य कौतुकास्पद आहे. येथील जवान आपल्या जिवाची पर्वा न करता आपत्कालीन स्थितीत लोकांबरोबर मालमत्ता वाचविण्यासाठी धडपडत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन व त्यांच्या मागणीचा विचार करून अग्निशामक दलातील जवानांना 'जोखीम भत्ता' देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त सोमवारी सांतीनेज येथील अग्निशामक दलाच्या मुख्यालयात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

इमारती उभारताना तसेच उद्योगांच्या उभारणीवेळी अग्नी सुरक्षा प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. याबाबत अग्निशामक दलातर्फे वारंवार पाठपुरावा करण्यात येतो. परंतु, अनेकांना ती छळवणूक वाटते. गेल्या वर्षात दलाने विविध घटनांमध्ये ३९८ जणांचे जीव वाचविले आहेत तर यासोबत ४४ कोटी रुपयांची मालमत्ता देखील वाचवली आहे, असे डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.

११ सायक्लोन शेल्टर

राज्यात अग्निशामक दलाने केंद्र सरकारच्या साहाय्याने ३४० कोटी रुपये खर्च करून ११ ठिकाणी सायक्लोन शेल्टर (आपत्ती निवारन केंद्र) उभारले आहेत. एवढेच नाही तर येथे आधुनिक यंत्रणा देखील उपलब्ध करून दिली आहे. अशी सायक्लोन शेल्टर असणारे गोवा हे देशातील पाहिले राज्य ठरले आहे. त्याचप्रमाणे दलाने ३५० आपदा मित्र सेवेत घेत त्यांना आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे, असेही डॉ. सावंत यांनी अधिक माहिती देताना सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतFire Brigadeअग्निशमन दल