शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

ढगाळ वातावरणामुळे लोक हैराण, राज्यात उष्णता वाढली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 14:03 IST

राज्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने उष्णता आणि आर्द्रता वाढली आहे.

नारायण गावस, पणजी: राज्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने उष्णता आणि आर्द्रता वाढली आहे. राज्यातील काही भागात उष्णता ३५ अंश सेल्सियस पर्यंत पोहचली आहे. हवामान खात्याने राज्यात पुढील काही दिवसांत तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सियस पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली आहे. 

ढगाळ वातावरण डोकेदुखी-

ढगाळ वातावणामुळे अनेकांना डोकेदुखी उल्टी तसेच इतर आजार वाढले आहेत. गेेले चार दिवसांपासू्न राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जाते पण पााऊस न पडता उष्णतेत वाढ होत आहे. तसेच या ढगाळ वातावणामुळे आर्द्रता वाढली आहे. याचा परिणाम लोकांच्या थेट आरोग्यावर जाणवत आहे. अनेकांना सध्या उल्टी जोर तसेच डोकेदुखी सारखे आजार वाढले आहे. लोक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

उष्णतेत प्रचंड वाढ-

राज्यातील एप्रिल महिना सुरु झाल्यापासून उष्णता वाढली तर पुढील आठवड्यात उष्णतेत आणखी भर पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात कमाल तापमान ३५ अंश वर गेले आहे तर किमान तापमान २९ अंश पर्यंत आहे. यात आणखी वाढ होऊन ३६ अंश सेल्सियसवर जाणार आहे. असे हवामान खात्यातर्फे कळविण्यात आले आहे. त्यामुळे या उष्णतेतून बचाव करण्यासाठी आरोग्य खाते हवामान खात्याने विविध सुचना जारी केल्या आहेत.

टॅग्स :goaगोवाTemperatureतापमानHeat Strokeउष्माघात