शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

ढगाळ वातावरणामुळे लोक हैराण, राज्यात उष्णता वाढली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 14:03 IST

राज्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने उष्णता आणि आर्द्रता वाढली आहे.

नारायण गावस, पणजी: राज्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने उष्णता आणि आर्द्रता वाढली आहे. राज्यातील काही भागात उष्णता ३५ अंश सेल्सियस पर्यंत पोहचली आहे. हवामान खात्याने राज्यात पुढील काही दिवसांत तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सियस पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली आहे. 

ढगाळ वातावरण डोकेदुखी-

ढगाळ वातावणामुळे अनेकांना डोकेदुखी उल्टी तसेच इतर आजार वाढले आहेत. गेेले चार दिवसांपासू्न राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जाते पण पााऊस न पडता उष्णतेत वाढ होत आहे. तसेच या ढगाळ वातावणामुळे आर्द्रता वाढली आहे. याचा परिणाम लोकांच्या थेट आरोग्यावर जाणवत आहे. अनेकांना सध्या उल्टी जोर तसेच डोकेदुखी सारखे आजार वाढले आहे. लोक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

उष्णतेत प्रचंड वाढ-

राज्यातील एप्रिल महिना सुरु झाल्यापासून उष्णता वाढली तर पुढील आठवड्यात उष्णतेत आणखी भर पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात कमाल तापमान ३५ अंश वर गेले आहे तर किमान तापमान २९ अंश पर्यंत आहे. यात आणखी वाढ होऊन ३६ अंश सेल्सियसवर जाणार आहे. असे हवामान खात्यातर्फे कळविण्यात आले आहे. त्यामुळे या उष्णतेतून बचाव करण्यासाठी आरोग्य खाते हवामान खात्याने विविध सुचना जारी केल्या आहेत.

टॅग्स :goaगोवाTemperatureतापमानHeat Strokeउष्माघात